Month: February 2025

पर्यटन

महिलादिनानिमित्त महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

मुंबई, दि.२८ :– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती […]Read More

कोकण

अलिबागजवळ भर समुद्रात मच्छीमार बोटीला आग

अलिबाग दि २८– अलिबाग जवळील भर समुद्रात आज सकाळी लागलेल्या आगीत मच्छीमार बोट ८० टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली आहेत, मात्र बोटीवर सर्व १८ खलाशी खलाशी सुखरूप आहेत. साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]Read More

महिला

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधमाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी अटक केली. दत्ता भीतीने कॅनॉलमध्ये लपून बसला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याला अटक करून लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केले गेले. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी गाडेला 12 मार्च […]Read More

करिअर

ग्रीन जॉब्स – पर्यावरणपूरक करिअर संधी आणि भविष्यातील मागणी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि पर्यावरणसंवर्धनाच्या वाढत्या गरजेने ग्रीन जॉब्सची मागणी प्रचंड वाढली आहे. हे नोकरीचे प्रकार केवळ पर्यावरणपूरकच नाहीत तर भविष्यासाठी सुरक्षित संधी देखील प्रदान करतात. ग्रीन जॉब्स म्हणजे काय? हे असे नोकरीचे प्रकार आहेत, जे थेट किंवा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मदत करतात. उर्जेच्या स्वच्छ स्रोतांचा वापर, नैसर्गिक संसाधनांचे […]Read More

ट्रेण्डिंग

प्रत्येक बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण

मुंबई, दि. २७ :- राज्यातील सर्वच बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (security audit) करण्यात यावे.तसेच बसस्थानक आणि आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस , परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला सुरक्षा रक्षक नेमणार महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर […]Read More

पर्यटन

फुकेत, थायलंड – स्वच्छ समुद्रकिनारे आणि साहसी पर्यटनाचे ठिकाण

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थायलंडमधील फुकेत हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून त्याचे सुंदर समुद्रकिनारे, नाइटलाइफ आणि साहसी पर्यटनासाठी ओळखले जाते. मुख्य आकर्षण: 🏝 पटोंग बीच – थायलंडमधील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा🌊 फी फी आयलंड – निळ्या पाण्यातील अद्भुत बेटांचे सौंदर्य🏯 बिग बुद्ध स्टॅच्यू – शांतता आणि अध्यात्मिक वातावरण करण्यासारख्या गोष्टी: ➡ स्कूबा डायव्हिंग आणि […]Read More

राजकीय

कुसुमाग्रज यांचे शिरवाडे – वणी कवितांचे गाव म्हणून घोषित

नाशिक दि २७– ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवात ग्रामस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे- वणी (ता. निफाड) […]Read More

Lifestyle

महाराष्ट्रीयन मसाला भात – पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट भात

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रातील मसाला भात हा अत्यंत चवदार आणि सोपा पदार्थ आहे. भरपूर मसाले, भाज्या आणि तुपासोबत बनवलेला हा भात पावसाळी किंवा हिवाळ्यात गरमागरम वरणासोबत खाण्यासाठी अप्रतिम लागतो. साहित्य: ✅ २ कप तांदूळ (बासमती किंवा कोलम)✅ १ मध्यम बटाटा, चिरलेला✅ १ गाजर, चिरलेले✅ १/२ कप वाटाणे✅ १ मध्यम कांदा, बारीक चिरलेला✅ […]Read More

देश विदेश

भारत ब्रिटनसोबत करणार मुक्त व्यापार करार

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताने आपल्या व्यापारी भागीदारांसोबत १३ मुक्त व्यापार करार (FTA) आणि सहा प्राधान्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांद्वारे, भारताला जागतिक बाजारपेठेत आपल्या देशांतर्गत उद्योगाची पोहोच वाढवायची आहे. २०१४ पासून, देशाने मॉरिशस, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए (युरोपियन मुक्त व्यापार संघटना) सोबत असे […]Read More

ट्रेण्डिंग

नामदेव ढसाळांच्या कवितेला सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्रोही कवी म्हणून नामदेव ढसाळांची ओळख होती. प्रस्थापितांना आपल्या कवितांच्या माध्यमातून सवाल विचारणाऱ्या ढसाळांच्या कवितांचं सेन्सॉर बोर्डालाही वावडं या सगळ्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कवी नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेणं हा त्यांच्या कवितांचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]Read More