मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रजोनिवृत्ती (Menopause) हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा असतो. सुमारे ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान हा टप्पा येतो आणि त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. या काळात महिलांना अनेक शारीरिक बदल जाणवतात, जसे की मासिक पाळी थांबणे, हार्मोन्समध्ये बदल, हाडे कमकुवत होणे आणि मानसिक तणाव वाढणे. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वित्झर्लंड हे जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ देशांपैकी एक आहे. याठिकाणी बर्फाच्छादित पर्वत, स्वच्छ तलाव, हिरवीगार कुरणे आणि अप्रतिम आल्प्स पर्वतरांगा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. यामुळेच स्वित्झर्लंडला “युरोपचे स्वर्ग” असेही म्हटले जाते. स्वच्छता, उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा यामुळे हा देश प्रवासासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. आज आपण […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये डोसा हा एक प्रसिद्ध आणि आवडता पदार्थ आहे. पण आपण नेहमीच साधा डोसा किंवा मसाला डोसा खातो. आज आपण अडई डोसा (Adai Dosa) कसा बनवायचा ते पाहू. हा डोसा तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळींच्या मिश्रणाने तयार केला जातो. प्रथिनयुक्त आणि पचनास हलका असणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी […]Read More
श्रीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ता तुटल्यास टोल टॅक्स कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या दोन टोलनाक्यांवर 80 टक्के टोल करात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते बांधणीचे काम पूर्ण होईपर्यंत टोल करातील कपात सुरूच ठेवावी, असे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १४४ वर्षांनंतरची येणारा प्रयागराज येथील ४५ दिवस चाललेल्या महाकुंभमेळ्याची शिवरात्रीच्या दिवशी सांगता झाला. महाकुंभमेळयात गर्दीच्या उच्चांकासह एकूण तीन विश्वविक्रमांची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सलग ४५ दिवस चाललेल्या हा भक्तीचा महासोहळा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम ठरला आहे. जगभरातील ७० देशांमधून भाविकांनी महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. ४५ दिवसांच्या या […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर पालिकेने पुढील पाच वर्षांत प्रदूषणविरहित स्मशानभूमी साकारण्याचे धोरण ठरवले असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत पालिकेला खडेबोल सुनावले होते. यानंतर पालिका प्रशासनाने प्रदूषणाच्या बाबतीत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. त्यातील २२५ […]Read More
चमोली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सातच्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगार ८ कंटेनर आणि एका शेडमध्ये होते. बद्रीनाथला लागून असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ची टीम चमोली-बद्रीनाथ महामार्गावरील बर्फ हटवण्याचे काम करत आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच, […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल 30 हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे, अशी […]Read More
जितेश सावंत मुंबई दि २८– फेब्रुवारी महिना भारतीय शेअर बाजारांसाठी खूप आव्हानात्मक ठरला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात तीव्र घसरण झाली. भारतीय बाजार जवळपास ९ महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सलग पाच महिने भारतीय बाजारात घसरण सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स ४,००० अंकांपेक्षा जास्त घसरून बंद झाला तसेच निफ्टीची १९९६ नंतर सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह […]Read More
वाशीम दि २८:– वाशीम जिल्ह्यातील वनोजा समृद्धी इंटरचेंज परिसरातील शेतशेशिवारात दुर्मीळ असा पिवळ्या रंगाचा पळस फुलला असून, त्याचे सौंदर्य प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. सहसा लालसर केशरी रंगात आढळणाऱ्या पळसाच्या झाडांची ही दुर्मीळ प्रजाती असून, पर्यावरण प्रेमी आणि वनस्पती अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे.वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, पळस (Butea monosperma) हा सामान्यतः लालसर केशरी रंगाच्या फुलांनी […]Read More