Month: December 2024

महिला

१६ व्या वर्षी ७ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा विश्वविक्रम

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील काम्या कार्थिकेयन (१६) या नौदल शाळेत बारावीत शिकणार्‍या मुलीने जागतिक विक्रम करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.काम्याने जगाच्या सात खंडातील सातही सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. काम्या कार्थिकेयन (१६) हिने चार दिवसांपूर्वी म्हणजेच २४ डिसेंबर रोजी अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट व्हिन्सेटवर पाऊल ठेवून इतिहास घडवला आहे. सर्वात […]Read More

अर्थ

Tata Group पाच वर्षांत निर्माण करणार ५ लाख रोजगार

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षानिमित्त दिलेल्या संदेशात महत्त्वाची घोषणा केली आहे. एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘आमचा समूह पुढील अर्ध्या दशकात 5 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार करत आहे.’ चंद्रशेखरन म्हणाले की, समूहाच्या कारखान्यांमध्ये आणि भारतातील प्रकल्पांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून या […]Read More

ट्रेण्डिंग

द.कोरियात विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू

मुआन, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कझाकीस्तानमध्ये विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर जेजू एअरचे विमान कोसळले. न्यूज एजन्सी एपीनुसार, विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह 181 लोक होते. या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने 2 जणांना जिवंत वाचवले. विमानातून सर्व मृतदेह […]Read More

राजकीय

माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे दि २९:– ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी खासदार सतीश प्रधान यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले होते. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी […]Read More

मराठवाडा

शेतकऱ्याने केली लाडक्या वळूची आगळीवेगळी तेरवी…

वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : वाशिम जिल्ह्यातील भटउमरा या वारकरी परंपरेने समृद्ध असलेल्या गावात एक आगळीवेगळी घटना घडली. गावकऱ्यांच्या लाडक्या वळूच्या निधनानंतर माणसांप्रमाणे त्याच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तेरवीचा विधी पार पडला. तेरवीच्या दिवशी गावातील बैलांना गोड नैवेद्य खाऊ घालण्यात आला, तसेच गावकऱ्यांना सामुदायिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच गावातील […]Read More

कोकण

रायगडावरील श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर ही दोन वेगळी मंदिरे

पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना ती दोन स्वतंत्र मंदिरे असल्याचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरे असल्याचे दिसून आले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर […]Read More

पर्यटन

राज्यातील विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती…

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

ट्रेण्डिंग

राजकारण्यांनी स्वार्थासाठी कलाकारांचे चारित्र्यावर शिंतोडे उडवू नयेत

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही दिवसांपासून हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी जोडून तिला समाजमाध्यमांवर सातत्याने ट्रोल करण्याचा घृणास्पद प्रकार सुरु आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. यासाऱ्या प्रकाराने त्रस्त झालेल्या प्राजक्ताने आज पत्रकार […]Read More

महानगर

नवी मुंबईत बांधला जातोय दुसरा कोस्टल रोड

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई कोस्टल रोड प्रमाणेच आता महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बांधला जात आहे. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणार आहे. हा प्रस्तावित खारघर कोस्टल रोड खारघर सेक्टर 16 येथून सुरू होणार आहे. या कोस्टल रोडची […]Read More

ट्रेण्डिंग

या लोकांना तीन वर्ष मिळणार नाही नवीन Sim Card

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सायबर गु्न्हेगारांनी सध्या थैमान घातले आहे. त्यांना लगाम घालण्यासाठी आता केंद्र सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणूनकेंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरु केली आहे. या यादीत जे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात, त्यांच्या नावांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच जी लोक […]Read More