मुंबईतल्या कुर्ल्यात बुद्ध कॉलनीजवळ सोमवारी रात्री(९ डिसेंबर) झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना धडक दिल्याने यात 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा नाशवन्त पदार्थ आहे, फारतर ४/५ तास टिकेल. दुकानात जी मिळते ती वडी एकतर जाड असते आणि त्यात बहुदा गोडसर ताक वापरतात किंवा बेसन / पाणी ह्याचे प्रमाण बदललेले असते. प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: १ वाटी बेसन,१ वाटी ताक,२ वाट्या पाणी,१ टे स्पून मिरची आणि […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात स्थित एक शांततापूर्ण ऐतिहासिक शहर, नीमराना हे 15 व्या शतकातील भव्य नीमराना फोर्ट पॅलेससाठी हेरिटेज प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे जे आता एका लक्झरी हॉटेलमध्ये बदलले आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे: नीमराना किल्ला, बाला किला, सिलसिरेह तलावकसे पोहोचायचे: दिल्ली-जयपूर महामार्गावर (NH 8), दिल्लीपासून फक्त 2 तास […]Read More
मुंबई दि ९– विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं. पुढील अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात घेण्याची शिफारस राज्यपालांना केली जाईल अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.त्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव सभागृहामध्ये आज मांडण्यात आला. ऑक्टोबरमध्ये राज्यपालांनी मंजुरी दिलेले एकूण १४ अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आज सभागृहात सादर केले. यात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकार वरील विश्वास दर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला शिवसेनेचे उदय सामंत , भाजपाचे डॉ. संजय कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील तसेच अपक्ष रवी राणा यांनी चार स्वतंत्र ठराव यासंदर्भात मांडले होते. विश्वासदर्शक ठराव सादर होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गावाला जल स्वावलंबी करणाऱ्या नांदेडमधल्या नागदेरवाडी गावातील हनुमंत केंद्रे यांची वास्तव कथा असलेला ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शीत चित्रपट आता OTT वर दाखल झाला आहे. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता; आता ओटीटीवर तो प्रेक्षकांना आकर्षित करतो की नाही, ते पाहणं महत्त्वाचं […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमानातसुद्धा प्रवाशांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. भारतात एयर इंडियाने ही सुविधा सुरू केली आहे. विमानात वायफाय सुविधा देण्यासाठी सरकारने काही नियमांमध्ये बदल केला आहे. पूर्वी विमान प्रवास करतांना फोन आपोआप बंद होत असे. विमानात नेटवर्क नसल्याने फोन हा फ्लाइट मोडवर ठेवून बंद करावा लागत होता. मात्र […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने डिजिटल निर्यातीच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीत भारताच्या पुढे अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंड ही राष्ट्र आहेत. जागतिक व्यापार संघटनेनुसार, भारत 2023 मध्ये 257 अब्ज डॉलरच्या डिजिटल वस्तूंची निर्यात करेल. 2022 मध्ये भारताच्या डिजिटल निर्यातीत 17 टक्क्यांनी वाढ […]Read More
पानिपत, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील पानिपत येथून विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सातत्याने पावले उचलत आहे. आजचा दिवस इतर कारणांनी खास असून आज ९ तारीख आहे. शास्त्रांमध्ये ९ हा अंक अत्यंत […]Read More
हैदराबाद, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चष्मा या गरजेच्या वस्तूला फॅशनचा देणारी लेन्सकार्ट ही कंपनी आता जगातील सर्वात मोठा चष्मा निर्मिती कारखाना उभारणार आहे. तेलंगणामध्ये उभारल्या जाणाऱ्या या कारखान्यासाठी कंपनी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यामुळे सुमारे 2100 रोजगारांची निर्मिती होणार आहे. लेन्सकार्टचे सह-संस्थापक अमित चौधरी यांनी काल (8 डिसेंबर) सांगितले की, या […]Read More