मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांशी आपण दुरध्वनी द्वारे […]Read More
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. सध्या अंदाजे 3.25 कोटी मुले अनाथ आहेत, तर दुसरीकडे 28 कोटी दाम्पत्य अपत्यहीन आहेत. या दोन्ही समस्यांवर दत्तक प्रक्रिया हा एक उत्तम उपाय होऊ शकतो. मात्र, दरवर्षी सरासरी केवळ 4 हजार मुलेच दत्तक घेतली जातात, ही संख्या गरजेनुसार अत्यंत कमी […]Read More
रत्नागिरी, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाट्ये येथे समुद्राशी खेळ करण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आल्याचे समोर आले आहे. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला एक पर्यटक दाम्पत्य किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र परतण्याच्या वेळ दरम्यान समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून पर्यटनासाठी आलेले हे दाम्पत्य या […]Read More
नाशिक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक वाचनालय , नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४ चा पुरस्कार महाराष्ट्र टाईम्स,मंबई सहाय्यक संपादक, सारंग शंतनू दर्शने यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुण्याचे दै. सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते रविवार ५ जानेवारी,२०२५ रोजी सायंकाळी ६.००वा. ग्रंथालयभूषण मु.शं. […]Read More
दमास्कस, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीरियात बंडखोरांनी सत्ता हाती घेतल्यानंतर भारताने तेथे अडकलेल्या 75 भारतीय नागरिकांना विमानातून बाहेर काढले. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सर्व भारतीय सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले असून ते व्यावसायिक विमानाने भारतात परततील. बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये जम्मू-काश्मीरमधील ४४ यात्रेकरूंचाही समावेश आहे. जे सीरियाच्या […]Read More
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले […]Read More
लातूरमध्ये मंगळवारी झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघतात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सहाही जण लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे रहिवासी होते. मित्राची पोलीस भरतीत निवड झाल्याने ते पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी करून घरी परतताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचा अधिक […]Read More
भारत-रशिया सरकारच्या वतीने लष्करी सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या 21 व्या सत्रानिमित्त भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे रशिया दौऱ्यावर आहेत. तेव्हा राजनाथसिंह यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, ‘भारत-रशियाची मैत्री ही जगातील सर्वोच्च शिखरापेक्षा अधिक उच्च आणि समुद्रापेक्षा अधिक खोल आहे.’ दरम्यान राजनाथ […]Read More
बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या अतुल सुभाष या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अतुल सुभाष बेंगळुरु येथील महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)मध्ये डीडीएम पदावर कार्यरत होते. अतुल यांनी आत्महत्या करण्याआधी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर छळ केल्याचे आरोप केले आहेत. […]Read More
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील कर्वेनगर येथील गाेसावी वस्ती, कॅनाॅल रस्ता या ठिकाणी एका घराच्या छतावर पास्टर गाेपळ रणदिवे आणि सिस्टर आशा रणदिवे हे बंधनमुक्त सेवा कार्य प्रभुभाेजन कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध आजार हे आशीर्वाद तेल (ब्लेसिंग आॅइल) प्रभूची गाणी व डान्स करून बरे हाेतात असे सांगून अनिष्ट व अघाेरी प्रथांची जाहिरात करत […]Read More