मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास येत्या ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) :मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. भाजप आमदार सुरेश धस […]Read More
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024 ह्या वर्षात 1,110 रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांना भारतात मालेगावात जन्म झाल्याचे दाखले देण्यात आले असून डिसेंबर महिन्यात आलेले 400 अर्ज पेंडींग Pending आहेत असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज मालेगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. सोमय्या यांनी आज मालेगाव दौरा […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीचा आता कायापालट होऊ घातला आहे. अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे नाव बदलून अदानी समूहाने नवभारत मेगा डेव्हलपर्स असे केले आहे.नामांतरामागचे कारण स्पष्ट करताना अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, आधुनिक, सर्वसमावेशक आणि गतिमान समुदाय तयार […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या […]Read More
धाराशीव, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय कोरियन बँड BTS ने भारतीय Gen-Z ना अक्षरश: वेड लावले आहे. शाळकरी मुले मुली याच्या नादाने बेभान झाली आहेत. याच नादा आज धाराशीवहून थेट कोरिया गाठण्यास निघालेल्या दोन शाळकरी मुलींचा प्लॅन आज उघडकीस आला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन शाळकरी […]Read More
कोलकाता, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील राजकीय अस्थैर्यामुळे तेथील हिंदूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या घुसखोरांना आपल्या देशातील काही गद्दारच मदत करत आहेत. बांगलादेशींना भारतीय पासपोर्ट देणारे मोठे रॅकेट चालवणारा मास्टर माईंड आता प. बंगालमध्ये पोलीसांच्या तावडीत सापडला […]Read More
काबूल, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानमधील महिलांचे आयुष्य तालिबानी राजवटीत दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालले आहे. अतिरेक्यांकडून निघणाऱ्या जाचक फतव्यांमुळे महिलांना श्वास घेणेही मुश्कील होणार आहे. कारण आता तालिबानकडून अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवा फतवा जारी करण्यात आला आहे. तालिबानचा नेता हिबतुल्लाह अखुंदजादाने याबाबत आदेश दिले आहेत. नव्या फतव्यानुसार नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतीला अशी कोणतीही […]Read More
जालना, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील होत आहे. याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. उत्तर भारतात थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटल्याने मोसंबीला तीन रुपये किलो ते दहा रुपये किलो पर्यंतचा निचांकी दर मिळतो आहे. उत्तर भारतासह, कानपूर, बनारस या मार्केटमध्ये […]Read More