Month: November 2024

गॅलरी

एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या कडे सुपूर्द केला. राज्यात नवीन सरकारच्या स्थापनेसाठी हा राजीनामा देण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे यांना कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून काम करण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, […]Read More

मनोरंजन

नागराज मंजुळे यांना समन्स, खाशाबा जाधव चित्रपट वाद

पुणे दि २६– दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मूळ कथा, लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा तथा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह […]Read More

Lifestyle

दही बटाटे भाजी

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी द्रव गोष्टींचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, जर आपल्याला नेहमीच्या भाज्यांच्या चवीने कंटाळा आला असेल तर आपण घरात बटाटा वापरुन विविध भाज्या बनवू शकतो. उन्हाळ्यात दही खाणे चांगले असते. त्यामुळे आपण दही बटाटा ही भाजी बनवू शकतो. लागणारे जिन्नस:  दही – 350 ग्रॅमबटाटे – […]Read More

पर्यावरण

येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यामध्ये उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे गारठा वाढत आहे. आजपासून (दि. २४) राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांनी चढ किंवा उतार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ – उतार होत असून, शनिवारी (दि. २३) मध्य, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी […]Read More

राजकीय

विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गट नेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली. दानवे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या […]Read More

राजकीय

विधानपरिषदेच्या 6 जागा झाल्या रिक्त, नाराजांपैकी कुणाला संधी?

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालात विधानपरिषदेचे सहा सदस्य निवडून आल्याने विधानपरिषदेत सत्तारूढ पक्षाच्या सहा जागा रिक्त झाल्या असून विधानसभा निवडणुकीत बंडोबांना थंड करण्यासाठी दिलेल्या आश्वासनानुसार आता कोणाला संधी मिळते ते पहायचे या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत भाजपाने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या […]Read More

राजकीय

बहुमत मिळाले आता मुख्यमंत्री पदासाठी उठाबशा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल दोन तृतीयांश बहुमत मिळालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून आता मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली असून त्यासाठी तिन्ही पक्ष त्यासाठी उठाबशा काढताना दिसत आहेत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलेच नेते मुख्यमंत्रीपदी राहावेत म्हणून चक्क देवालाच पाण्यात बुडवून ठेवला आहे. दुसरीकडे आज रात्री उशिरा दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची […]Read More

पर्यटन

देवी पार्वती आणि भगवान शिव यांना समर्पित , मीनाक्षी मंदिर

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मीनाक्षी मंदिर हे 12 व्या शतकात बांधले गेलेले वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. हे देवी पार्वती आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिरात 985 वेगवेगळ्या प्रकारे कोरलेले खांब आहेत जे स्वतःच भव्य आहेत. मंदिरात सुवर्ण कमळ पवित्र तलाव आहे, मुख्य मंदिराला भेट देण्यापूर्वी तलावामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. Architectural […]Read More

राजकीय

Trumpet ने केला तुतारीचा घात, नऊ उमेदवार पाडले

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूकांमध्ये प्रतीपक्षाला मात देण्यासाठी अनेक क्लृप्ता लढवल्या जातात. एकाच नावाचे अनेक उमेदवार असणे, निवडणूक चिन्हामध्ये साधर्म्य ठेवणे यातून मतदारांनांनी संभ्रमीत करण्याचा प्रयत्न केला जातो. लोकसभेप्रमाणे विधानसभेला चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यंदाही मतदारांचं तुतारी आणि ट्रेम्पेट या चिन्हांमध्ये मतदारांचं कन्फ्यूजन झालं. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, […]Read More

कोकण

कशेडी घाटातील बोगद्यातून वाहतूक बंद

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई – गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. परंतु बोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा काही कारणास्तव हा बोगदा नेहमीच बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहन चालकांना कशेडी घाटाचा पर्यायी […]Read More