Month: November 2024

अर्थ

सलग सुट्ट्यांमुळे शेअऱ बाजार ३ दिवस बंद

शेअर बाजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत. गुरु नानक जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर शेअर बाजार प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी बंद असतो. म्हणजेच १५, १६ आणि १७ नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस भारतातील शेअर बाजार बंद असेल. म्हणजेच ट्रेडर्स, ब्रोकर्सना आता सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. रिझर्व्ह […]Read More

देश विदेश

गौतम अदानी अमेरिकेत करणार ८४ हजार कोटींची गुंतवणूक

आशियातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयानंतर मोठी भेट दिली आहे. ही भेट तब्बल 84 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची आहे. याची घोषणा स्वतः अदानी यांनी त्यांच्या X हँडलवरुन केली आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना अदानी यांनी येत्या काही दिवसांत अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 84 हजार कोटी रुपयांहून अधिकची […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक मधुमेह दिन : निरोगी, सकारात्मक जीवनशैली हाच उपाय

-राधिका अघोर मधुमेह म्हणजेच डायबीटीस हा आजार आता कोणालाच नवा राहिलेला नाही. जवळपास प्रत्येक घरात एकतरी मधुमेही असतोच, इतका त्याचा आता प्रसार झाला आहे. आणि 1945 पर्यंत तर, जगातल्या प्रत्येक आठ व्यक्तीपैकी एकाला मधुमेह असेल, असं तज्ञांचं म्हणणं आहे. शरीरात जी साखर तयार होते, आहारातून घेतली जाते, तिचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम आपले स्वादुपिंड तयार […]Read More

महानगर

चक्क फ्लॅटमध्ये पाळले अजगर, सरडे, साप आणि चिंपांझी

डोंबिवली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवलीमधून वन्यजीवांवरील अत्याचाराची एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन विभागाने मोठी कारवाई केली असून प्रतिबंधित विदेशी वन्यजीव जप्त केले आहेत. या छाप्यात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांसारख्या वन्यजीवांचा समावेश आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून आलेल्या निनावी फोनमुळे ठाणे वन अधिकाऱ्यांना […]Read More

पर्यावरण

पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोग

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समुद्राची वाढती पातळी, किनारपट्टीची धूप आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. अनेकदा समुद्राच्या पाण्यात भराव टाकून सागरी हद्दच बदलली जाते. पण यामुळे जगभर अतिवृष्टीदरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने शहरांना, गावांना पुराचे तडाखे बसले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक प्रयोग राबवण्यात आला. […]Read More

महाराष्ट्र

अव्वल कारकून आणि तलाठी पदनामात झाला बदल

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून व तलाठी यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता ‘सहायक महसूल अधिकारी’ व ‘ग्राम महसूल अधिकारी’ असे पदनाम करण्यात आले आहे. यापुढे महसूल विभागात जुने पदनाम दिसणार नाही. या निर्णयामुळे महसूल कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून जिल्हाधिकारी […]Read More

Lifestyle

आंब्याचा आटवलेला रस, रसाच्या पोळ्या

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. साहित्य:सारणासाठीएक वाटी आटवलेला रसएक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर. कव्हर साठी दोन वाट्या कणीकदोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)दोन […]Read More

मनोरंजन

भगवान परशुरामांची भूमिका साकारणार हा अष्टपैलू अभिनेता

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उरी’ सिनेमातील सैन्य अधिकारी, सरदार उधम सिंग यांच्यावरील बायोपिक आणि ‘सॅम बहादूर’ या बायोपिकमधून अभिनेता विकी कौशल याने आपल्या अभिनयानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक भूमिकेसाठी, ते पात्र पडद्यावर हुबेहूब साकारण्यासाठी विकी कौशल जी मेहनत घेतो. काही दिवसांतच चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘छावा’या चित्रपटातून विकी ‘छत्रपती संभाजी […]Read More

पर्यावरण

मुलुंडमध्ये उभारले जाणार भव्य पक्षी उद्यान

मुंबई,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील जैवविविधता आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहे. यामुळे निसर्ग संपदेचे संवर्धन आणि पर्यटनासाठी नवीन ठिकाणाची उभारणी असे दोन हेतू साध्य होतात. मुंबई महापालिका मुलुंडमध्ये लवकरच अद्ययावत आणि भव्य पक्षी उद्यान उभारणार असून याठिकाणी तब्बल १८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांचा […]Read More

पर्यटन

288 वर्ष जुने, तारकेश्वर मंदिर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तारकेश्वर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांनी भरलेले आहे. हे 288 वर्ष जुने तारकेश्वर मंदिर आहे, जे त्याच्या शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे जे मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. पावसाळ्यात येथे जास्तीत जास्त लोक येतात कारण वर्षाच्या त्या काळात येथे जत्रेचे आयोजन केले जाते. ठिकाण: हुगळी जिल्हाअंतर: 62 […]Read More