Month: November 2024

राजकीय

दिल्ली ते गल्ली, भाजपची सारी ” गळती सरकार “

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या […]Read More

विदर्भ

नरेंद्र मोदींच्या राजवटीत फक्त उद्योगपती अदानीच सेफ आहेत

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा […]Read More

राजकीय

रामाचा वनवास बारा वर्षांचा, आदिवासींचा मात्र ३५ वर्षांचा

नंदुरबार, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामाने तर फक्त १२ वर्षाचा वनवास भोगला पण काँग्रेसचा निष्क्रिय आमदार निवडून दिल्याने अक्कलकुवा आणि धडगांव तालुक्यातील आदिवासी बांधव गेल्या ३५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. हा वनवास संपवून या भागाचे नंदनवन करावयाचे असल्यास शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्हयातिल दुर्गम भागात […]Read More

ट्रेण्डिंग

व्हॉट्सॲपवरून लग्नपत्रिका पाठवून स्कॅमर करतायत लूट

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या लग्नसराई सुरु झालेली असताना ऑनलाईन लुटमार करणाऱ्या स्कॅमर्सनी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. हिमाचल प्रदेश पोलीसांच्या सतर्कतेमुळे हा फ्रॉड समोर आला आहे. दूर राहणाऱ्या नातलगांना व्हॉट्सॲपवरून लग्नाची पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. याचाच फायदा हे स्कॅमर उचलताना दिसत आहेत. तुमच्या फोनवर असे आमंत्रण आल्यास सावध […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आयोगाने फेटाळली उमेदवाराची मतदानाच्या दिवशी चप्पल बंदीची मागणी

धाराशिव, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना उमेदवारांच्या विचित्र मागण्यांनी निवडणूक आयोगाला भंडावून सोडले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला ‘चप्पल’ निशाणी मिळाली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येण्यावर बंदी घालण्याची अजब मागणी केली होती. पण आयोगाने ही […]Read More

देश विदेश

डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने जिंकला मिस युनिव्हर्स किताब

मेक्सिको सिटी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२३ ची मिस युनिव्हर्स निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस हिने विजेतेपदाचा मुकूट व्हिक्टोरियाच्या डोक्यावर चढवला. मेक्सिको सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या रिया सिंघाला अंतिम १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळाले नाही. […]Read More

Lifestyle

आगळे वेगळे कुकी कप

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ५ तास लागणारे जिन्नस:  मैदा – २ १/४ कपबटर – १/२ कपसाधी साखर – १/२ कपब्राउन शुगर – १/२ कपअंडे – १व्हॅनिला इसेन्स – २-३ थेंबचॉकलेट चिप्स – १/२ कपकुकिंग चॉकलेट – १/२ कपमिठ १ चिमटीबेकिंग ग्लास मोल्डदुध क्रमवार पाककृती:  १. एका मोठ्या बाऊलमधे बटर, […]Read More

पर्यटन

जोडप्यांसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन,मुन्नार

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विवाहित जोडप्यांसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. दिवाणखान्यातील पहाटेच्या चहाचा कप चहाच्या बागेतील चहाने बदलू द्या. घरातील तणावापासून दूर असलेला शांत परिसर, सुगंध आणि काही जिव्हाळ्याचे संभाषण तुमचा दिवस अविस्मरणीय बनवेल. येथील संग्रहालय टाटा टीद्वारे चालवले जाते. या संग्रहालयात 1880 मध्ये मुन्नारमध्ये चहा उत्पादनाच्या सुरुवातीशी संबंधित स्मृतीचिन्ह आहेत. अनेक […]Read More

देश विदेश

हा देश पंतप्रधान मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाच्या काळात जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती असताना भारताने अनेक देशांना वेळेवर लस पुरवठा करून मोठे कार्य केले आहे. भारत सरकारच्या या विशेष प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली आहे. जगभरातील अनेक देश आज चार वर्षांनंतरही या कोरोनातील मदतीसाठी मोदी सरकारचे आभार मानतात. डोमेनिका सरकारने आता भारत […]Read More

ट्रेण्डिंग

जनधन योजनेतील साडेदहा कोटी खातेदारांना पुन्हा करावी लागेल KYC

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटींहून अधिक ग्राहकांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. मात्र, यातील साडेदहा कोटी खातेदारांना आता पुन्हा केवायसी करावी लागणार आहे. वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी बँकांना या संदर्भात सूचना दिल्या […]Read More