मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र विधानसभेच्या १५ व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानानंतर लगेचच काल अनेक मतदाणोत्तर अंदाज जाहीर झाले , त्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे दिसून आले तरी बऱ्याच चाचण्यांमध्ये महायुती आघाडीवर असल्याचे सांगितले गेले आहे मात्र एकीकडे या चाचण्या जाहीर होत असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कुरबुरीना सुरुवात […]Read More
नवी दिल्ली, दि. . २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय लष्कर नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये तत्पर असते. आता ‘रोबोटिक डॉग’ शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराला साथ देणार आहेत. आदेश मिळताच ते शत्रूंवर हल्ला करतील. गोळीबार करण्यापासून ते शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यापर्यंत ते रणांगणात आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय असतील. फक्त एक तास चार्ज […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in येथे आजपासून (२१ नोव्हेंबर २०२४) दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्द करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात […]Read More
राजगीर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारमधील राजगीर येथे झालेल्या महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीवर भारताने कब्जा केला आहे. टीम इंडियाने चीनचा 1-0 असा पराभव केला आहे. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या सामन्याच्या 31व्या मिनिटाला दीपिकाने टीम इंडियासाठी पहिला गोल केला, ज्यामुळे भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 30 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरू होताच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील राजधानी दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांना राजधानीत ऑनलाइन फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) ई-कॉमर्स कंपन्यांना ई-मेल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून IAS अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी झाली आहे. या पदावर नियुक्ती होणारे ते पहिले आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील केएसआर मूर्ती हेही सनदी अधिकारी होते. भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिना’निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील यावेळी […]Read More
भारतातील लहान मुलांची संख्या २०५० सालापर्यंत ३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज युनिसेफच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदल, पर्यावरणामुळे निर्माण होणारी संकटे यांच्याइतकेच हे तगडे आव्हान असेल, असे युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये म्हटले आहे. आजच्या तुलनेत भारतात १०.६ कोटी मुलांची घट होणार असली तरी चीन, नायजेरिया […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील लहान मुलांची संख्या २०५० सालापर्यंत ३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज युनिसेफच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदल, पर्यावरणामुळे निर्माण होणारी संकटे यांच्याइतकेच हे तगडे आव्हान असेल, असे युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये म्हटले आहे. आजच्या तुलनेत भारतात १०.६ कोटी […]Read More
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोप झालेली रक्कम तब्बल २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूकदारांचे पहिल्या तासाभरात अडीच लाख कोटींहून जास्त नुकसान झालं. अमेरिकन वकिलांनी अदानी ग्रीनच्या संचालकांवर हे आरोप करताच, शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. या प्रकरणावर आता अदाणी […]Read More