Month: November 2024

Uncategorized

काँक्रीटच्या जंगलात वसलेले हे हिरवेगार ठिकाण, डीअर पार्क

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रीय राजधानीच्या काँक्रीटच्या जंगलात वसलेले हे हिरवेगार ठिकाण तलाव, वनस्पती आणि जीवजंतूंनी सजलेले आहे. उद्यानात झेप घेणारे हरण तुम्हाला आणि तुमच्या मुलांना क्षणार्धात आनंदित करतील याची खात्री आहे. हे दिल्लीतील सर्वोत्तम वीकेंड आउटिंग ठिकाणांपैकी एक आहे, जिथे तुम्ही पूर्ण शांततेत काही तास सहज घालवू शकता. आपण अधिक मजा आणि […]Read More

देश विदेश

जग्वार कंपनीने १०२ वर्षांनंतर लाँच केला नवीन लोगो

लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅग्वार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. जग्वारने आपल्या कंपनीचा आयकॉनिक लोगो तब्बल १०२ वर्षांनी चेंज केला आहे. कंपनीने मंगळवारी ही घोषणा केली आहे. जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली […]Read More

क्रीडा

IPL 2025 चा थरार रंगणार, BCCI ने पुढील तीन हंगामांच्या

बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2025 14 मार्चपासून सुरू होणार असून त्याची अंतिम फेरी 25 मे रोजी होणार आहे. 2026 चा हंगाम 15 मार्च ते 31 मे दरम्यान खेळवला जाईल, तर 2027 चा हंगाम 14 मार्च ते 30 मे दरम्यान खेळवला जाईल. ESPNcricinfo च्या अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे.आयपीएल […]Read More

देश विदेश

आवडीसाठी काय पण! भिंतीवर टेपने चिकटवलेले एक केळे विकत घेण्यासाठी

एक केळं विकत घेण्यासाठी किती रूपये लागतात? डझनभर केळी फारतर ६० रूपयांपर्यंत मिळतात. पण एका केळ्यासाठी कोटी रूपये मोजले गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहेत का? क्रिप्टो उद्योगपती जस्टिन सन यांनी फक्त एका केळीसाठी तब्बल 52 कोटी रुपये मोजले आहेत. होय, हे खरं आहे. तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. खरं तर, हे केळ एक आर्टवर्क आहे. या […]Read More

राजकीय

निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. (पोस्टल मतांचा समावेश वगळता). मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले […]Read More

राजकीय

संख्याबळ मिळाले, तर सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे. शनिवारी(दि.23) राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल […]Read More

मराठवाडा

सीसीआय मार्फत कापूस खरेदीला सुरुवात…

जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्याच्या मंठा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (भारतीय कपास निगम) सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी कापसाला 7 हजार 521 रुपये भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घेऊन येण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, बँकेशी आधारकार्ड आणि आधारकार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा असं आवाहन […]Read More

राजकीय

सरकार स्थापनेनंतर मराठा आरक्षणासाठी सामुहिक उपोषण

जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. राज्यातले मराठे अंतरवाली सराटीत येणार असून सामुहिक आमरण उपोषण होणार असं जरांगे म्हणाले. देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल, तितकं मोठं उपोषण अंतरवाली मध्ये होणार असल्याचंही जरांगे म्हणाले. […]Read More

मनोरंजन

इफ्फीच्या फिल्म बाजारात फिल्मसिटीचा स्टॉल ठरतोय लक्षवेधी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचा स्टॉल उभारण्यात आला असून हा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेष म्हणजे फिल्म बाजारामध्ये या स्टॉलची चर्चा असून अनेक देश विदेशातील कलाकार,दिग्दर्शक, निर्माते तसेच अधिकारी स्टॉलला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विषारी वायू गळतीमुळे सांगली जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

सांगली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी, शाळागाव येथे म्यानमार कंपनीत विषारी वायू गळतीमुळे तिघा महिलांचा मृत्यू झाला आहे. सुचित्रा उथळे, नीलम मारुती रेठरेकर आणि किशोर सापकर अशी मृतांची नावे आहेत. घटनेत सदर कारखान्यातील कामगार आणि नागरिक असे सात जण गंभीर जखमी झाले. प्राजक्ता मुळीक, वरद मुळीक, शुभम यादव,सायली पुजारी, माधुरी […]Read More