नवी दिल्ली,दि. २७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने काल गुरुवारी परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे.आता कामगारांच्या किमान वेतन दरात प्रतिदिन १०३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, यामुळे कामगारांना वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत होईल.नवीन वेतन दर १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील. केंद्रीय […]Read More
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पण अजूनही त्याचा मृतदेह दफन करण्यात आला नाही. अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांनी अक्षयचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करा, असे आदेश दिले आहे. जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर त्याचा मृतदेह दफन करून माहिती द्या, असंही कोर्टाने पोलिसांनी ठणकावलं आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांनी आज सकाळीमुंबई उच्च न्यायालयात […]Read More
जपानचे संरक्षण मंत्री असलेले शिगेरू इशिबा आता देशाचे नवे पंतप्रधान होणारआहेत. त्यांनी आज लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) निवडणुकीत विजय मिळवला. 1 ऑक्टोबर रोजी संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. वास्तविक, जपानमध्ये सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहांत एलडीपी पक्षाचे बहुमत आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झालेले इशिबा आता […]Read More
धाराशिव दि २७(एमएमसी न्यूज नेटवर्क) : परंडा तालुक्यातील साडेपाच टीएमसीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरला आहे .गुरुवार दिनांक 26 – 27 सप्टेंबर रोजी धरणाचे एकूण 17 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे . त्यामुळे प्रशासनाकडून प्रकल्प परिसर , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .एकूण 21 दरवाजा […]Read More
राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक पर्यटनासाठी आरक्षित जागेत ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पात काय असणार, याचे सादरीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर करण्यात आले. छत्रपती […]Read More
२९ सप्टेंबरपासून पुणेकर करतील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोने प्रवास;पंतप्रधान नरेंद्र
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील मेट्रो प्रवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी २९ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिगत मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना शहराच्या मध्यवर्ती भागात वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे उद्घाटन […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक काळ होता जेव्हा क्रिकेट फक्त पुरूषांचाच खेळ म्हणून ओळखला जायचा. पण आता महिला सुद्धा जोरदार क्रिकेट खेळताना दिसतात. अगदी भारतीय महिला टीमचंच उदाहरण घ्या ना, पुरूष संघाप्रमाणे आपली महिला टीम सुद्धा वर्ल्ड क्रिकेटमध्ये डॉमिनेट करताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर एका लोकल स्पर्धेचा व्हिडीओ समोर आला आहे. या मॅचमध्ये […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या हिवाळ्यात वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी 21 कलमी हिवाळी कृती योजना जाहीर केली. दिल्ली सरकार त्याची काटेकोर अंमलबजावणी करेल, असा दावा त्यांनी केला. दिल्ली सरकारने यापूर्वीच जानेवारीपर्यंत फटाक्यांची विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली आहे. दिल्ली सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यावरण […]Read More
मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) :जगभरात 27 सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून साजरा केला जातो. 1970 साली याच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना झाली होती, त्याचे औचित्य साधून 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) साजरा करण्यास सुरुवात झाली.आंतरराष्ट्रीय समुदायाला पर्यटनाचे महत्त्व सांगण्यासाठी तसेच, पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयफोन वापरणे स्टेटस आणि फॅशन चे द्योतक मानलं जातं आहे.मात्र आयफोनची किंमत ही इतर फोनच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे तो सगळ्यांच्याच खिशाला परवडेल असं नसतं. या दरम्यान आता कंपनीने त्यांना नवीन फोन iPhone SE 4 बाजारात आणण्याची तयारी केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या फोनमध्ये Apple Intelligence नावाचे फीचर […]Read More