Month: September 2024

पश्चिम महाराष्ट्र

PMRDA च्या हद्दीतील या नद्या होणार प्रदूषण मुक्त

.पुणे, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नदीच्या काठावर वसलेले एक पर्यावरणपूरक शहर अशी काही दशकांपूर्वी ओळख असलेल्या पुणे शहर आणि परिसरातील नद्यांचे अती प्रदुषणामुळे नाल्यात रुपांतर झाले आहे. यावर उपाय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या चार नद्यांवर प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत […]Read More

ट्रेण्डिंग

मागास प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर

मुंबई, दि. 29 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र गुणवंत 75 विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिवष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला आहे. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास […]Read More

महानगर

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुंबईत १६ हजार लोकांना मोफत घर

मुंबई, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अर्थात SRAच्या सर्व सरकारी यंत्रणांना प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्यात येत आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ८,४९८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.MMRDAने ४८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलंआहे. रमाबाई […]Read More

राजकीय

विधानसभेच्या १२ जागांबाबत तडजोड नाही : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

मुंबई , दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात पक्षाचे आणि जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ तसेच यशस्वी लढे केलेल्या केवळ १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. इतर डाव्या तथा पुरोगामी पक्षांनीही आपला प्रभाव असलेल्या मर्यादित जागांची मागणी केली आहे यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी […]Read More

ऍग्रो

जागतिक अन्नधान्य नासाडी रोखण्यासाठी जनजागृती दिन : अन्नधान्य वाया जाणे

राधिका आघोर 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक अन्नधान्य नासाडी आणि नुकसान रोखण्यासाठीचा जनजागृती दिवस म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संस्थेने तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी 2019 साली हा दिवस घोषित केला होता. त्याच्या नावातच स्पष्ट असल्याप्रमाणे, ह्या दिवसाचा उद्देश, अन्नधान्याची, खाद्य पदार्थांची नासाडी आणि नुकसान टाळावे यासाठी जनजागृती करणे हा आहे. […]Read More

पर्यटन

इंस्टा ट्रेण्ड ट्रीप : लोणावळा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मोहकपणे हिरवेगार, लोणावळा हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे आणि एप्रिलमध्ये भारतात भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. हे प्राचीन लेणी, धबधबे, तलाव आणि किल्ले सह peppered आहे. तुम्ही साहस किंवा शांतता शोधत असाल, लोणावळ्यात हे सर्व आहे. जर तुम्ही इतिहास किंवा कलाप्रेमी असाल तर भाजा आणि कारला सारख्या […]Read More

महिला

अशी घ्या केसांची काळजी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तुम्ही कोणचा शॅम्पू वापरता आणि कोणत्या पाण्याने अंघोळ करता? तसंच तुमच्या त्वचेचा प्रकार यासह अनेक कारणं यामागं असतात. Does washing your hair every day cause hair loss? अंघोळ करताना तुमचे केस अधिक का गळतात? त्यामागची कारणं, त्यापासून बचाव कसा करायचा? अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची त्वचातज्ज्ञ सुश्री राजेंद्रन यांनी उत्तरं […]Read More

Lifestyle

डाळ फ्राय रेसिपी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  असे म्हणतात की डाळ भात बनवणे खूप सोपे आहे. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना डाळ कशी बनवायची हे देखील माहित नाही. विशेषत: ज्यांना स्वयंपाकाचे ज्ञान नाही अशा लोकांसाठी स्वादिष्ट दाल फ्राय तडका बनवणे हे खूप अवघड काम आहे.Dal Fry Tadka recipe डाळ फ्राय तडका बनवण्यासाठी साहित्यडाळ बनवण्यासाठी एक […]Read More

देश विदेश

सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून देशातील ३६ गावांची नावं जाहीर

नवीदिल्ली, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशातील ३६ गावे यंदाची सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून निवड झाली आहे. देशातील ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९९१ गावांनी ८ श्रेणींमध्ये सर्वोत्तम गाव म्हणून निवड होण्यासाठी अर्ज केला होता.जबाबदार गाव (५): या श्रेणीत मध्य प्रदेशातील ओरछाजवळील लाडपुरा खास व पचमढीजवळील साबरवानी गावाची या वर्गात निवड झाली. केरळच्या कोझिकोड […]Read More

बिझनेस

भारतीय बाजारात दाखल झाला या कंपनीचा भव्य 100 इंची TV

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :AKAI कंपनीनं भारतात दोन नवीन QLED टीव्ही लाँच केले आहेत. याचा आकार 75 आणि 100 इंच आहे. या टीव्हीमध्ये चांगल्या व्यूइंग एक्सपीरियन्ससाठी HDR 10+ आणि Dolby Vision चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात Dolby Atmos चा सपोर्ट मिळतो. तसेच, नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये Google Play, Miracast आणि Google Assistant […]Read More