Month: September 2024

राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ […]Read More

विदर्भ

मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले डी.सोमकुंवर यांचे शनिवार दि.७/९/२०२४ रोजी नागपूर येथे राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी अकस्मात नैसर्गिक दु:खद निधन झाले. डी. सोमकुंवर हे रंगभूषेच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव…! सत्तरच्या दशकात जगप्रसिद्ध एफ.टी.आय.आय. पुणे येथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी मुंबई […]Read More

मराठवाडा

जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

छ संभाजीनगर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९७.५० टक्के झाला असून आज दुपारी १ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास धरणाच्या गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ व २१ असे एकूण ६ गेट ०.५ फुट उंचीने उघडून ३१४४ […]Read More

गॅलरी

नागपूरात जोरदार पाऊस

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4 नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाटासह नागपूरात जोरदार पाऊस पडला. दुपारच्या वेळेला चांगले ऊन तापले असता 4 वाजेनंतर शहरात पाऊस पडला. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले होते. PGB/ML/PGB 9 Sep 2024Read More

महानगर

आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन […]Read More

महानगर

देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभरात आंबा, जांभूळ यासारखी ११ प्रकारची वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे . […]Read More

महानगर

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून या रस्त्यावर कोणतेही तडे वगैरे नाहीत. तसेच, रस्त्यांवर खड्डे देखील झालेले नाहीत. सध्या प्रसार माध्यम व समाज माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या […]Read More

Lifestyle

शाही भिंडी बनवा मिनिटात

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रात्रीच्या जेवणासाठी लोक अनेकदा काहीतरी खास खाण्याचा विचार करतात. तुम्हीही असा काही विचार करत असाल तर लेडीफिंगर भाजी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. होय, लेडीफिंगर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्याची खासियत म्हणजे ती नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तयार करून खाऊ शकते. लोक घरच्या घरी अनेक प्रकारे भिंडी बनवतात आणि […]Read More

करिअर

UP च्या 69 हजार शिक्षक भरती रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील 69,000 शिक्षक भरतीसाठी गुणवत्ता यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. खरं तर, 16 ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने यूपीमध्ये 2019 मध्ये झालेल्या 69,000 शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी रद्द करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सरकारला तीन महिन्यांत नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यास सांगितले होते. […]Read More

महिला

तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी […]Read More