मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणार्या मुळा नदीपात्रात दुषित व रसायनमिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला असताना महापालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्यावतीने महापालिका पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना मृत मासे भेट देण्यात आले. PGB/ML/PGB24 Sep […]Read More
सोलापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील मुलांमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातील हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची आवड गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. सोलापूरच्या छत्रवीर कृष्णात पवार (रा. कर्देहळ्ळी, दक्षिण सोलापूर) या १० वर्षांच्या चिमुकल्याने सलग 7 तास 7 मिनिट 7 सेकंद शिवकालीन दांडपट्टा चालविण्याचा विक्रम केला. दोन्ही हातांनी त्याने सलगपणे दांडपट्टा चालविला. कर्मवीर […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाले आणि दहीसह समृद्ध आणि मलईदार पनीर रेसिपी तयार करण्याचा हा एक अत्यंत लोकप्रिय आणि स्वादिष्ट मार्ग आहे लागणारे जिन्नस: ● पनीर २०० ग्राम● दोन मध्यम कांदे● एक छोटा टोमॅटो (ऑप्शनल)● काजू ५-६● मनुका २०-२५● हिरव्या मिरच्या २● हिरवी इलायची २● जीरे पावडर पाव छोटा चमचा● गरम मसाला […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील पहिली एअर ट्रेन अर्थात ऑटोमेटेड पीपल मूव्हर (एपीएम) प्रणाली २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (डायल) निविदा काढली आहे. अंतर्गत 7.7 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी एअर ट्रेन किंवा एपीएम चालवली जाणार आहे. यात टी २/३, टी १, एरोसिटी […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, […]Read More
बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या घातल्या. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला असून सीआयडी अधीक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक मंगळवारी […]Read More
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करण्यात आले आहे. पुणे विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विमानतळाचे […]Read More
भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे. सोमवारी (दि. 23 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पाडली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने सोमवारी (२३ सप्टेंबर) वांद्रे पूर्व भागातील २ हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे याला तीस वर्षांकरिता भाडेपट्ट्याने दिला आहे. येथे उच्चस्तरीय क्रीडा अकादमी सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. यूपी एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक लाख रुपयांचा पुरस्कार असलेला गुन्हेगार जाहिद उर्फ सोनूला चकमकीत ठार केले आहे. नोएडा युनिट आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुन्हेगारावर गोळी झाडण्यात आली, त्यानंतर त्याला […]Read More
कोल्हापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात गगनबावडा घाटात काल ढगफुटी सारखा पाऊस कोसळला, यात संध्यामठ परिसरात एका घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर वीज पडली.गगनबावडा इथं घरांघरांमध्ये पाणी शिरले होते. कोल्हापूर जिल्ह्यातीलगगनबावडा परिसरात सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली. सुमारे तीन तासढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं.दरम्यान, भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानंरस्ता बंद झाला […]Read More