Month: August 2024

महानगर

बदलापूर प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत पुढील कोठडीची मागणी केली. सोमवारी आरोपीची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे आरोपीला उल्हासनगर न्यायालयात सादर केले असता न्यायाधीशांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला चौदा […]Read More

पर्यटन

गणेशोत्सवा दरम्यान मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव अगदी १०-१२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. हजारोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणातील आपापल्या गावी गणेशोत्सवासाठी जाण्यास सज्ज झाले आहेत. यावर्षी देखील मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मात्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत गणेशोत्सवा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना काही काळासाठी बंदी घातली आहे. यामुळे काही प्रमाणात तरी […]Read More

देश विदेश

लाल समुद्रात ४ दिवसांपासून जळतंय तेलवाहू ग्रीक जहाज

अथेन्स, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाल समुद्रात चार दिवसांपासून ग्रीक जहाजाला आग लागली आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी गुरुवारी या जहाजावर हल्ला केला. यानंतर जहाजाला आग लागली, जी अद्याप विझलेली नाही. लाल समुद्रातील युरोपियन युनियन नौदलाच्या एस्पाइड्स मिशनने सोमवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली. एस्पाइड्स मिशन टीमने जहाजाच्या डेकमधून धूर येत असल्याचा फोटो […]Read More

महिला

स्वसंरक्षणासाठी या 6 टिप्स

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : -अनेक वेळा आपण पटकन घरी पोहोचण्यासाठी शॉर्टकट घेतो. कालही त्याच मार्गावरून गेल्यावर सर्व काही ठीक झाले असे आम्हाला वाटते, पण आजही सर्व काही ठीक होईल याची खात्री नसते. तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे, कोणत्याही निर्जन रस्त्याने किंवा शॉर्टकटवरून जाण्याऐवजी, मुख्य रस्त्याचा वापर करा जिथे तुम्हाला फिरती रहदारी […]Read More

देश विदेश

रशियातील सर्वात उंच इमारतीवर युक्रेनचा ड्रोन हल्ला

सारातोव, रशिया, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध अधिकच भीषण रूप धारण करत आहेत. दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून उलट परस्परांवर हल्ले तीव्र करत आहेत. युक्रेननं आता रशियातील सर्वात उंच इमारत व्होल्गा स्कायवर हल्ला केला आहे. त्यामुळं जग हादरलं आहे. अमेरिकेत 26/11 ला […]Read More

पर्यावरण

निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात शहरात निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. परंतु गेल्या काही वर्षात मुंबई नाका भागात वाहतूक वाढल्याने या भागाचा सर्वाधिक ध्वनिप्रदूषण पातळीच्या यादीत नव्याने समावेश झाला. महापालिकेकडून २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांचा एकत्रित पर्यावरण […]Read More

करिअर

इंडियन बँकेत ३०० पदांसाठी भरती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बँकेत स्थानिक बँक अधिकाऱ्याच्या 300 जागांसाठी भरती. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे. भारतीय बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.in वर जाऊन उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: अनुभव: 2. ITBP मध्ये सब इन्स्पेक्टरच्या 17 पदांसाठी भरती. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज […]Read More

Lifestyle

उपासाची दही बटाटा पुरी

प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात थोडंस मीठ, जीरंपूड घालून नीट मिसळून घ्यावा.दही फेटून त्यात थोडी साखर मीठ घालून घ्यावंआता केळ्याचे वेफर्स एका ताटलीत मांडून घ्यावेत.त्यावर वर मिक्स करुन घेतलेला बटाटा मावेल एवढा ठेवावा त्यावर सारखं केलेलं दही घालावं त्यावर खजूर चटणी घालावी त्यावर बटाटा शेव घालावी. PGB/ML/PGB26 Aug 2024Read More

मराठवाडा

खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड चे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे उपचार सुरू असताना आज पहाटे हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. नायगांव नगरीचे सरपंच, आमदार आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सर्वसामान्यांच्या साठी कायम संपर्कात असणारे, अनुभवी आणि जाणते नेतृत्व आज कळाच्या […]Read More

राजकीय

धारावी व मुंबईला वाचवण्यासाठी सडक ते संसदेपर्यंत लढा देऊ

मुंबई, दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा सरकारची सर्व यंत्रणा लाडक्या उद्योगपतीसाठी काम करत आहे. धारावीची जमीन अदानीला देऊन बीकेसी पार्ट २ करण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र आहे पण धारावीकरांना विस्थापित करून अदानीचे टॉवर धारावीत उभे करण्याचे मनसुबे कदापी यशस्वी होणार नाहीत. भ्रष्ट भाजपा सरकार आणि त्यांच्या लाडक्या मित्रांपासून धारावी व मुंबईला वाचवण्यासाठी सडक ते संसदेपर्यंत […]Read More