Month: August 2024

बिझनेस

जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे भारतीय बाजार हादरला

मुंबई, दि. 3 ( जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला तसेच सलग आठ आठवड्यांचा वाढीचा सिलसिला तोडला आणि साप्ताहिक नफा पुसून टाकला. त्याअगोदर गुरुवारी फेड प्रमुखांनी दिलेल्या सप्टेंबरमधील संभाव्य दर कपातीच्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर निफ्टीने प्रथमच 25,000 चा टप्पा पार केला तसेच […]Read More

राजकीय

परराज्यातील आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. आज वर्षा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या एका बैठकीत […]Read More

महानगर

सह्याद्री वाहिनीवर चार नवीन मालिका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्च दर्जा आणि आकर्षक आशय आपल्या चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूरदर्शन नेहमीच अग्रेसर आहे. सामाजिक संदेश देत दूरदर्शन नेहमीच आघाडीवर आहे. त्यात भर म्हणून चार नवीन कार्यक्रम ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यापासून सह्याद्री आणि डीडी नॅशनल या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत. अशी माहिती दूरदर्शन सह्याद्री वाहिनी कार्यक्रम प्रमुख संदीप […]Read More

मराठवाडा

सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट.

जालना , दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. भाजपा आमदार नारायण कूचे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, तुळजापुरचे भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांच्यासह शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सरकारच्या वतीने आज जरांगे यांची भेट घेतली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय साधून जे समाजाचे प्रश्न आहेत […]Read More

पर्यटन

पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? घ्या या ५ गोष्टींची काळजी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्हीही पावसाळ्यात उत्तराखंड, हिमाचल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी तेथील हवामान कसे आहे ते जाणून घ्या. तुमचे तिकडे जाणे व्यर्थ ठरू नये. कारण या ऋतूत बहुतांशी ठिकाणी रेड अलर्ट असतो. तर काही ठिकाणी विशेष काळजी घेऊन जावी लागते. डोंगराळ भागात कुठेतरी मुक्काम […]Read More

करिअर

AIIMS नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेसाठी अर्ज सुरू

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (NORCET 2024) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार वेबसाइट alimsexams.ac.in. तुम्ही AIIMS NORSAT 7 च्या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. AIIMS NORSET 7 स्टेज 1 ची परीक्षा 15 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. 22 […]Read More

Lifestyle

सुके बोंबिल फ्राय

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: सुके बोंबिल – १०/१२ लाल मिरच्या – ७/८ कांदा – १ लसूण पाकळ्या – १०/१२ आल – १ छोटा तुकडा जीरा – १ चमच मीठ – चवीनुसार साखर – १ चमच पाणी – १/४ कप / गरजेनुसार तेल – २ चमचे […]Read More

महिला

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांची यादी शासनाकडून मागविण्यात आली आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिलांना थेट लाभ देण्याची तयारी सरकारने केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ शासनाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्ष […]Read More

महिला

मेजर सीता शेळके : वायनाड बचाव कार्यातील ‘वाघीण’

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं. दरड कोसळून अनेकांची घरदारं, कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके. वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात […]Read More

पर्यावरण

कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी आणि पर्यावरण धोरणांचा गौरव करण्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा २०२४ चा दुसरे जागतिक कृषी आणि धोरण पुरस्कार नुकताच महाराष्ट्राला जाहीर करण्यात आला. मुंबई युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने या […]Read More