Month: August 2024

देश विदेश

AI चा दुरूपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार’, पंतप्रधान मोदींची

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) या खासगी कार्यक्रमासाठी जियो वर्ल्ड कनव्हेन्शन सेंटर येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताने फिनटेक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. भारतीय बँकिंग व्यवस्था आता नेटबँकिंग आणि ॲपच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असे पंतप्रधान […]Read More

महानगर

सलमान खानने केली पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी साजरी करण्याची वकिली

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्रात विखुरलेल्या मूर्तींचे तुकडे पाहणे आनंददायी नसल्यामुळे लोकांनी गणेश चतुर्थीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे अभिनेता सलमान खानने बुधवारी सांगितले. विसर्जनानंतर काही मूर्तींची डोकी, धड आणि पाय इकडे तिकडे विखुरले जातात आणि काही लोक गणेशाच्या विखुरलेल्या मूर्तींवर पाऊल ठेवतात. बरं वाटत नाही. मुळात मला सांगायचे आहे की […]Read More

महिला

सन्मान बचत प्रमाणपत्राचा 16 हजार जणींना लाभ

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचतपत्र योजना’ जाहीर केली होती. या योजनेचा ३१ जुलैपर्यंत नाशिक शहरातील सुमारे १६ हजार ४५१ महिलांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा टपाल कार्यालयातील वरिष्ठ टपाल अधिकारी गोपाल पाटील यांनी दिली. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ही योजना […]Read More

करिअर

इंडियन ओव्हरसीज बँकेत शिकाऊ उमेदवाराच्या ५५० रिक्त जागांसाठी अर्ज सुरू

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या शाखांमध्ये शिकाऊ पदासाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. बँकेने बुधवार, 28 ऑगस्ट रोजी ही अधिसूचना जारी केली असून त्यात एकूण 550 नोकऱ्या करायच्या आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर आहे. यापैकी सर्वाधिक 57 पदे तामिळनाडूसाठी जाहीर करण्यात आली […]Read More

Lifestyle

स्विट कॉर्न आणि लाल कांदा सॅलड

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १५ मिनिटे लागणारे जिन्नस:  स्वीट कॉर्न (कणसे उकडून दाणे काढून)लाल कांदा १ लहान बारीक कापूनस्वीट पेपर्स (लहान विविधरंगी ढोबळ्या मिरच्या) २ – ३ बारीक कापूनकोथिंबीर बारीक चिरूनहिरवी मिरची जितके तिखट हवे आहे त्या प्रमाणात बारीक चिरूनलिंबाचा रस (शक्यतो ताजा)मीठचाट मसाला कणसं उकडून घेऊन त्यातले दाणे […]Read More

महानगर

केंद्रीय राज्यमंत्री पदावर हॅट्रीक झाल्यामुळे रामदास आठवलेचा सत्कार

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे भव्य सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश […]Read More

पर्यावरण

गुजरातमध्ये पावसाचा कहर! 26 जणांचा मृत्यू, 17800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे आणि शहरी भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने त्वरित पाऊले उचलत 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य सुरू असून, जवान व आपत्ती व्यवस्थापन दल […]Read More

ट्रेण्डिंग

स्पेनमध्ये रंगला ‘टोमाटिना’ महोत्सव! टॉमेटोचा खच, रस्तेही रंगले!

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्पेनमधील प्रसिद्ध ‘टोमाटिना’ महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा उत्सव दरवर्षी बुनोल शहरात भरतो, ज्यात हजारो लोक टोमॅटोच्या युध्दात सहभागी होतात. रस्ते टोमॅटोच्या रसाने लाल झाले असून, लोकांनी एकमेकांवर टोमॅटो फेकून हा अनोखा सोहळा साजरा केला. जगभरातील पर्यटक या महोत्सवासाठी स्पेनमध्ये गर्दी करतात, आणि या अनोख्या उत्सवाचा आनंद […]Read More

ट्रेण्डिंग

राजकोट पुतळाप्रकरणी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक शोध समिती

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा […]Read More

देश विदेश

आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन : नैतिकता सगळ्यांनीच पाळण्याची गरज

राधिका अघोर आज आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन पाळला जातो. याच म्हणजे ऑगस्ट महिन्यात 1945 साली जगाने दुसऱ्या महायुद्धाच्या अंताला हिरोशिमा आणि नागासाकी चा विध्वंस पाहिला होता. संपूर्ण मानवजातीला हादरवून सोडणाऱ्या अनुस्फोटाचे ते उग्र भयंकर रूप पाहिल्यानंतर जगात दोन मोठे बदल झाले. एक म्हणजे, अण्वस्त्र मानवजातीसाठी विनाशकारी असल्याची जाणीव सर्व देशांना झाली. आणि ज्याच्याकडे ही अण्वस्त्रे […]Read More