पॅरिस ऑलिंपिकच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या बॅडमिंटनमन सामना रद्द करण्यात आला आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सोमवार २९ जुलैला दुपारी सामना होणार होता. तो सामना रद्द करण्यात आला आहे. जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल यांच्याविरुद्धचा पुरुष दुहेरी गटात हा सामना होणार होता. पण दुखापतीमुळे जर्मन संघाने या सामन्यातून माघार घेतली आहे. पहिल्या सामना […]Read More
कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील 9 राज्य मार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 53 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे यामुळे अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. ML/ML/SL 29 July 2024Read More
मुंबई, दि. २९ (राधिका अघोर) : जंगलाचा समतोल राखणारा आणि म्हणूनच अन्नसाखळी परिसंस्थेत सर्वात वरच्या स्थानी असणारा वाघ, जपला तरच जंगलं राहतील आणि जंगलं राहिलीत तर आपण राहू, हे शहाणपण माणसाला आल्यानंतर जगभरातील व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले.. गेली जवळपास 15 – 20 वर्षे यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आता याची चांगली फळे म्हणजे […]Read More
महाड, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गाला लागलेली वाईट नजर उतरवण्यासाठी , हा महामार्ग लवकर होण्याचे गाऱ्हाणे घालण्यासाठी माणगाव एस. टी. बस स्थानकासमोर होम हवनचा कार्यक्रम करण्यात आला. गेल्या १३ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे संथगतीने काम सुरू असून कोकणातील प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत असून एखादा अपघात […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्यातनाम शल्यविशारद, शिक्षणतज्ज्ञ तसेच मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ स्नेहलता देशमुख यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी आज देहावसान झाले. बालरोगतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य केलं आहे. त्या मुंबई , शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या. […]Read More
कोल्हापूर दि २९– जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी जैसे थे असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेसह करवीर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयं तसंच शिरोळ तालुक्यातील ०९ शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंचगंगा नदीची पातळी गेल्या चोवीस तासात केवळ एका फुटानं कमी होऊन ती आज सकाळी सात वाजता ४६.४ फूट होती. धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे. कोल्हापूर […]Read More
सांगली दि २९– जिल्ह्यात आजसकाळ पासून दमदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे, कृष्णा, वारणा परिसरातील पाणी पातळी टिकून आहे, सांगली, मिरजेतील सुमारे सात हजार लोक मदत छावण्यामध्ये आहेत. त्यात शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील काही लोकांचा समावेश आहे. या लोकांना अन्नपाणी आणि आरोग्य सुविधा जागेवरच दिल्या जात आहेत. पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळमार्गे कर्नाटकात पुढे सरकत आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणे या महत्वाच्या विषयांसह दूध, कापूस, सोयाबीन, कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील निती आयोगाच्या बैठकीत बोलतांना केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या नवव्या नियामक […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल, दोस्ती, दुनियादारी या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी स्टारकास्ट म्हणजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. अमर फोटो स्टुडिओ या नाटकामध्ये देखील त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही एककांचे जीवनसाथी असणारी सखी आणि सुव्रत ही जोडी आता एक नवी नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हल्लीची पिढी […]Read More
सातारा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून काही दिवसांसाठी भारतात आणण्यात आलेली ही वाघनखे शिवाजी महाराजांनी विजापूरचा सुलतान अफजल खान याचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे आहेत, असा दावा सुरुवातीला राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत होता. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती […]Read More