कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. https://youtu.be/VBtT96DN1vE जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.54 टीएमसी, तुळशी 1.33 टीएमसी, […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेले नाही, महाराष्ट्रातील मुस्लिमांनी काँग्रेस-सेना (उबाठा )आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना पूर्ण एकजुटीने मतदान केले. तसेच पुरेसे निकाल देखील आले. ते पक्षांनी स्वीकारले आहे. मीडियाने मुस्लिमांवर एकतर्फी मतदानाचा आरोपही केला. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या धर्मनिरपेक्ष पक्षांनी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पहायला मिळाला. आज दुपारी ठाणे येथून विधान भवनाकडे येत असताना घाटकोपर नजीक दोन जैन साध्वीनचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. सकाळी घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर रोड […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत.या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसराला […]Read More
पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बिष्णुपूर हे आणखी एक ठिकाण आहे जे पश्चिम बंगालच्या सुंदर लँडस्केपचे प्रदर्शन करते. विशिष्ट शैलींमध्ये डिझाइन केलेली टेराकोटा मंदिरे या ऐतिहासिक शहराच्या समृद्ध वारशात आकर्षण वाढवतात. शिवाय, बालुचारी साडीचे विणकाम हे एक सुंदर दृश्य आहे. ही साडी एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी देखील खरेदी केली जाऊ शकते. अनेक गूढ मंदिरे आणि […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, आता केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर पुढील तीन महिन्यात त्यावर निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. १०० टक्के अनुदान […]Read More
रत्नागिरी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिपळूण मधील चिंचनाका परिसरात रात्रीच्या वेळेस रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळेच ही मगर नदी बाहेर येऊन मानवी वस्तीत आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र महाकाय मगरीच्या रस्त्यावरील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चिपळूण मधील मगरीच्या मुक्त […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचं सांगत सत्तारूढ सदस्यांनी विधान परिषद सभागृहात निषेध नोंदविण्याची मागणी केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून अपशब्द वापरले गेल्याचा आरोप होऊन प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आधी भाजपाचे प्रसाद लाड यांनी विधानपरिषद सभागृहात निषेध नोंदवला यावेळी सत्ताधारी आणि विरोधी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रजोनिवृत्ती दरम्यान, स्त्रियांना अनेक समस्या येतात ज्यांचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. हार्मोनल चढउतारांमुळे मूड बदलणे, केस गळणे, तणाव, स्नायू दुखणे आणि रात्री जास्त घाम येणे यासारखी लक्षणे दिसतात. आरोग्य व्यावसायिकांनी शिफारस केली आहे की महिलांनी या काळात जीवनशैली आणि आहारात बदल करून स्वतःची अतिरिक्त काळजी घ्यावी. नियमित […]Read More