Month: July 2024

पर्यावरण

हवामान बदलामुळे ४५ हजारहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदलासह मानवी भौतिक विकासासाठी केल्या कित्येत वर्षांपासून निसर्गचक्रात लुरु असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातून ४५ हजार हून अधिक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविषयक एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्राणी आणि वनस्पतींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) नुकतीच धोक्यात आलेल्या प्रजातींची ताजी […]Read More

आरोग्य

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार दंत वैद्यकीय उपचार

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्यासंबंधी अनेक आजारांसाठी सरकारी योजना लागू होतात. तसेच मेडिक्लेममुळे अनेक आजारांवरील खर्च कमी होतो. पण दंत चिकित्सेसाठी सरकारी वैद्यकीय योजना होत नव्हती मात्र आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचा समावेश होणार आहे. मुंबई पुणे आणि […]Read More

Lifestyle

पौष्टिक मिक्स सलाड

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:२० मिनिटेलागणारे जिन्नस:ब्रोकोली ( ५००-७५० ग्रॅम)मशरुम ( १ पाकिटबेबी कॉर्न ( १०० ग्रॅम)स्वीट कॉर्न ( १०० ग्रॅम)Bell Pepper ( १ मध्यम आकाराचे)पनीर (२५० ग्रॅम)ईतरः- ऑलिव्ह ऑईल, बटर, चिली फ्लेक्स, काळे मिरे पावडर, लसुण, मीठ` क्रमवार पाककृती:ब्रोकोली निवडून घ्या. मशरुम, बेबी कॉर्न, पनीर, Bell Pepper धुवून कापून […]Read More

पर्यटन

द क्वीन ऑफ हिल्स, उटी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘द क्वीन ऑफ हिल्स’ – उटीने गेल्या काही वर्षांपासून जगभरातील पर्यटकांना मंत्रमुग्ध केले आहे आणि त्याचे आकर्षण इतके आहे की तुम्हाला येथे वारंवार येण्याची इच्छा आहे. या डोंगराळ शहराची मोहिनी पावसाळ्यात द्विगुणित होते जेव्हा इथल्या हिरव्यागार चहाचे मळे नेहमीपेक्षा हिरवेगार असतात; त्याचे निसर्गरम्य तलाव ओसंडून वाहत आहेत आणि […]Read More

सांस्कृतिक

डॉक्टर संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान जाहीर

इंदौर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू 20 च्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे . आपल्या कला कारकीर्दीत भरतनाट्यम विदुषी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय लौकिक संपादन […]Read More

शिक्षण

देशातील पहिल्या AI विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सायमन मॅक

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील पहिले AI विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध झालेले रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे स्थित युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने Universal AI University सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ. सायमन मॅक यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रा. तरुणदीप सिंग आनंद यांनी […]Read More

राजकीय

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला आता 35 रुपयांचा भाव

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर एकूण 35 रुपये दर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यात दुधाला प्रतिलिटर 30 रु. स्थायीभाव तर शासनाकडून 5 रु. अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन मिळावे […]Read More

राजकीय

विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार….

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायच्या आजच्या शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी एकूण १९ अर्ज भरले, यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी […]Read More

ट्रेण्डिंग

नीट प्रकरणातील दोन आरोपींना ०६ जुलै पर्यंत सीबीआय कोठडी

लातूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘नीट’पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधवची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे आज सीबीआयने या दोन्ही आरोपींना लातूर न्यायालयात उभं केल्यानंतर दोन्ही आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. ‘नीट’ घोटाळ्यातील लातूर कनेक्शनचा तपास सीबीआय कडे वर्ग केल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी […]Read More

देश विदेश

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 122 लोकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात सोमवारी सत्संग समारंभाच्या समारोप प्रसंगी भयंकर गर्दी झाली. या घटनेत 122 जणांचा मृत्यू झाला. तर १०० लोकं जखमी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अव्यवस्थित व्यवस्थापन यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती मिळाली आहे. भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. सत्संगाचा समारोप होत असताना ही दुर्घटना घडली […]Read More