Month: July 2024

सांस्कृतिक

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

सातारा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले. नीरा नदीच्या दत्त मंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीने माऊलीच्या चांदीच्या पादुकांना स्नान करण्यात आले. या सोहळ्यासाठी वीर […]Read More

पर्यटन

अरुणाचल प्रदेशातील एक नयनरम्य आणि शांत गाव, मेचुका

मेचुका, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेचुका, ज्याला मेंचुखा असेही म्हणतात, हे अरुणाचल प्रदेशातील एक नयनरम्य आणि शांत गाव आहे. समुद्रसपाटीपासून 7000 फूट उंचीवर वसलेले, सियांग जिल्ह्यातील हे छोटे शहर भारत-चीन सीमेपासून सुमारे 29 किमी अंतरावर आहे. हिरव्यागार टेकड्या, बर्फाच्छादित पर्वत, पाइन वृक्ष, धबधबे, तलाव आणि नद्या यामुळे मेचुका अतुलनीय नैसर्गिक सौंदर्याचा अभिमान बाळगतो. […]Read More

करिअर

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने सेल मॅनेजमेंट ट्रेनी (तांत्रिक) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार SAIL च्या अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: सर्वसाधारण: 103 पदेOBC: 67 पदेEWS: 24 पदेSC: 37 पदेST: 18 पदेएकूण पदांची संख्या: 249शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ […]Read More

etc

वेद-उपनिषदांतील श्रीगणेश : वर्तमान अन्वयार्थ: हेमंत राजोपाध्ये -भाषा, इतिहास, संस्कृती

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात नवीन लोकसभा स्थापन झाली आणि तिचे पहिले अधिवेशन देखील पार पडले, त्यात राहुल गांधी यांची प्रथमच घटनात्मक पदावर नियुक्ती झाली असून ते आता विरोधी पक्षनेते बनले आहेत, त्यांचे या पदावरील पहिलेच भाषण गाजले , त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर ही चर्चेत राहिले. इकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशन […]Read More

महिला

महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची धक्कादायक घटना

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साताऱ्यातील पाटणमधील सोनवडे या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने सोनावडे या सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. यावेळी त्या महिलेने त्रास होतोय हे सांगत असतानाही डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयीपणे अनेक तास त्यांचे ऑपरेशन केले. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. पण डॉक्टरांनी सलाईनमधून […]Read More

पर्यावरण

प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्रीवर बंदीस उच्च न्यायालय अनुकूल

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्री यांवर बंदी घालण्याची अनुकूलता मुंबई उच्च न्यायालयाने दर्शवली आहे. यासंदर्भात येत्या चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्ते ग्रोअर्स फ्लॉवर्स कौन्सिलने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पॅकेजिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा दाखला दिला आहे. प्लास्टिकच्या फुलांची जास्तीतजास्त जाडी ३० […]Read More

Lifestyle

हुलग्याची उसळ आणि सार

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:२० मिनिटेलागणारे जिन्नस:हुलगे,ओलं खोबरं,एक चमचा धणे,छोटा कांदा,चिंच,गुळ,गोडा मसाला,लाल मिरचीपूड,मीठ,फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि भरपूर लसूण,कोथिंबीर. क्रमवार पाककृती:१. हुलगे आदल्या रात्री भिजत घालावेत.२. सकाळी भरपूर पाणी घालून कुकरला हुलगे शिजवून घ्यावेत.३. पाणी आणि हुलगे वेगळे निथळून घ्यावे.४. ओलं खोबरं, धणे, बारीक चिरलेला कांदा आणि चिंच वाटून […]Read More

etc

फडणवीस , अर्थसंकल्प आणि वाद

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय आरोप आणि प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. सध्या अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद विवाद ताजा आहे, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नेमके काय आणि किती मिळाले यावरही जोरदार आरोप प्रत्यारोप झडत आहेत. दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी […]Read More

देश विदेश

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ […]Read More

पर्यटन

ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले, गुवाहाटी

गुवाहाटी, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले, गुवाहाटी हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून काम करते. असे असले तरी, हे शहर स्वतःच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. अनेक वन्यजीव अभयारण्ये, प्राणीसंग्रहालय, नद्या आणि तलावांसह, गुवाहाटीमधला तुमचा मुक्काम खूप महत्त्वाचा असू शकतो आणि डिसेंबरमध्ये भेट देण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. Situated on the […]Read More