मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनंत अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झालेले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज शिवसेना प्रमुखांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि ठाकरे कुटुंबीयांनी त्यांच्या पादुका पूजन केले. या भेटीनंतर शंकराचार्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना पुन्हा […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे एक उत्तम उद्योजक व रंगांचा निर्माता हरवल्याची खंत उद्योग आणि कला विश्वातून व्यक्त करण्यात येत […]Read More
इस्लामाबाद. दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान यांच्यावर दंगल भडकवणे, लाच घेणे आणि देशाच्या प्रमुखपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा आरोप आहे. पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अताउल्ला तरार यांनी […]Read More
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या कार्यालयात दारू पिऊन विद्येच्या मंदिरात राडा घालणाऱ्या विद्यार्थी काँग्रेसच्या नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या संघटनेवर बंदी घालण्यात यावी , या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अध्यक्ष नीलेश थारवनी व मीडिया प्रमुख गोविंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो व विद्यार्थ्यांनी मुंबई काँग्रेस […]Read More
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क):सरकार, महानगरपालिका व बेस्ट प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर 75 वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होईल अशी माहिती कामगार नेते शशांक राव यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.2019 पासून बेस्टने बस गाड्या खरेदी करणे बंद केले असल्याने आज बेस्टच्या मालकीच्या 1085 बसेस आहेत. मुंबईकरांच्या […]Read More
रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे ट्रॅकवर आलेली दगड माती काढण्याचे काम अखेर आज सायंकाळी पूर्ण झाले असून सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथील ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे यामुळे रेल्वेची वाहतूक तब्बल चोवीस तासांच्या नंतर सुरू करण्यात आली आहे. खेडनजिक नातूवाडी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटवण्याचे काम पावसामुळे […]Read More
रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागत आहे . काल सुटलेल्या 12052 जनशताब्दी एक्सप्रेस ,22120 तेजस एक्सप्रेस , 20112 कोकण कन्या एक्सप्रेस […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: खाकरे – प्लेन किंवा फ्लेवर्ड. तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधवकांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडीन वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू – किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत. पौड पोलिसांच्या […]Read More
रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागत आहे . काल सुटलेल्या 12052 जनशताब्दी एक्सप्रेस ,22120 तेजस एक्सप्रेस , 20112 कोकण कन्या […]Read More