Month: July 2024

पर्यटन

महाराष्ट्रातील सर्वात प्रिय देवता, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दगडूसेठ हलवाई गणपती मंदिर शंभर वर्षांहून प्राचीन आहे, संपूर्ण प्रदेशातील सर्वाधिक भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. नावाप्रमाणेच हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रिय देवता, गणपती किंवा गणेश यांना समर्पित आहे. मंदिरात आकर्षक बांधकाम आहे आणि ते दुरून पाहता येते. मंदिराचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत होणारी सर्व कार्यवाही बाहेरून […]Read More

सांस्कृतिक

आशीर्वाद फाऊंडेशनची “रंगू वारी संगे” दिव्यांग चित्रकला स्पर्धा

ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिव्यांग लोकांमध्ये उपजतच काही कला असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला,हस्तकला,संगीत अश्या अनेक प्रकारच्या कला सहाय्य्यभूत ठरतात. त्यांच्या ह्या कलागुणांना वाव द्यावा आणि त्यांना आपल्या कलेमार्फत व्यक्त होण्याची संधी मिळावी या उद्देशाने आशीर्वाद फाऊंडेशन,ठाणे ह्या संस्थेतर्फे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा ह्या दोन दिवसांचे औचित्य साधून ठाण्यात १२ जुलै, २०२४ शुक्रवार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भाजपाचे पुण्यात महाधिवेशन , पाच हजार कार्यकर्ते सहभागी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, या अधिवेशनाच्या […]Read More

महानगर

मनोज जरांगे पाटील यांनी माझी कार जाळली नाही

मुंबई, दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क): पंढरपुरात आषाढी वारीच्या वाटेवर जपान वरून आयात केलेली माझी कार मराठा आरक्षण आंदोलनाचे योध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून जाळली नाही अशी मला खात्री आहे. त्यांचे स्टंट करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीच जाळली असावी असा आरोप ह भ प अजय बारस्कर महाराज यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित […]Read More

महानगर

संविधानाची हत्या कुणीही करू शकत नाही – माजी न्यायमूर्ती सत्यरंजन

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या दोन तीन महिन्यापासून संविधान बाबतची सुरू असलेली चर्चा मी ऐकत होतो. मात्र संविधानाची हत्या कुणीही करू शकत नाही असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिवंगत पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला. धर्माधिकारी […]Read More

महानगर

कै. दिनू रणदिवे पुरस्कार मधू कांबळे यांना प्रदान

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीचे शिलेदार कै. दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार , ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते रोख पंचवीस हजार आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. […]Read More

पर्यावरण

राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग, ७४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.08 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 36 फुटावरून वाहत आहे. तर इशारा पातळी 39 इतकी आहे.तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. प्रशासनाने नदीकाठच्या […]Read More

विदर्भ

गोसे धरणाचे 33 दार उघडले, शाळा कॉलेजला सुट्टी

भंडारा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे भंडारा, लाखनी साकोली, लाखांदूर, पवनी, या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सर्वाधिक पाऊस हा लाखांदूर मध्ये बरसला असून तब्बल 241 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यानंतर पवनी 197.8, भंडारा 106, लाखनी 96. […]Read More

महानगर

मनोज जरांगे पाटील यांनी माझी कार जाळली नाही

मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपुरात आषाढी वारीच्या वाटेवर जपान वरून आयात केलेली माझी कार मराठा आरक्षण आंदोलनाचे योध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून जाळली नाही अशी मला खात्री आहे. त्यांचे स्टंट करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीच जाळली असावी असा आरोप ह भ प अजय बारस्कर महाराज यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे […]Read More

महिला

भांडणाला त्रासून महिलेने सोडले घर! बेपत्ता महिला सापडली लातूरमध्ये

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मौजे पांगलोली या मुस्लिमबहुल गावात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने धक्का बसला आहे. विवाहित मुस्लिम महिला व तिची दोन मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला आहे. पतीसोबत सततच्या वादानंतर सबीरा पालने मुलांसह […]Read More