सोलापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या सांगतेसाठी आज महाद्वारकाल्याचा उत्सव झाला. परंपरेप्रमाणे काल्याच्या वाड्यातून मदन महाराज हरिदास यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका बांधण्यात आले. यानंतर विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपामध्ये पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडून महाद्वार काल्याचा उत्सव संपन्न झाला. यानंतर काल्याची आणि लाह्यांची मुक्त उधळण करत मदन महाराज हरिदास […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अधिकारी घडवणारी, त्यांची परीक्षा घेणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. पण पूजा खेडकर प्रकरणामुळे या आयोगावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच वर्ष शिल्लक असताना सोनी यांनी अचानक […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यापारी बँका आणि काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही असे म्हणत असताना सरकारची आणि बँकांची ही मिलीभगत आहे का […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाली असे […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणातील सर्व जिल्ह्यात कालपासून धुवाधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, कोकणातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत तर काहींनी ही पातळी ओलांडली आहे, त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर खूप वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत .कणकवली विभागात […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही संप्रेरकांच्या असंतुलनामुळेही स्तनाच्या ऊतींचा असामान्य विकास होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जसे की स्तनामध्ये गाठ, काखेत गाठ, स्तनाच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा स्तनाग्रातून स्त्राव होणे. कौटुंबिक इतिहास हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे एक कारण आहे. स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी शरीरातील […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक आहे. हे पवित्र मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि पांडवांनी बांधले असे मानले जाते. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना डोंगराळ भागातून 16 किमीचा प्रवास करावा लागतो. केदारनाथ मंदिर 3583 मीटर उंचीवर आहे आणि हे भगवान […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वडा पाव हे मुंबईचे लाडके स्ट्रीट फूड आहे ज्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या आयकॉनिक स्नॅकमध्ये मसालेदार बटाटा भरून कुरकुरीत चण्याच्या पिठात भरून, मऊ पाव (ब्रेड) मध्ये सँडविच केले जाते आणि तिखट चटण्यांसोबत सर्व्ह केले जाते. हे एक स्वादिष्ट आणि समाधानकारक पदार्थ आहे जे दिवसाच्या कोणत्याही वेळी योग्य […]Read More
कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृष्णा, पंचगंगा नदीच्या पुराच्या संभाव्य धोक्याच्या पातळीच्या अनुषंगानं आज पहाटे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग सव्वा लाख क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. पंचगंगा नदीची वाटचाल इशाऱ्याकडे झाली असून आज सकाळी सात वाजता पाणीपातळी ३७ फुटांवर आहे, इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात काल सकाळी पावसाने जोरदार हजेरी लाऊन नागपूरातील जनजीवन विस्कळित केले होते..मात्र तरीही संपुर्ण रात्रभर पावसाची रिमझिम सुरु होती.. सतत पडत असलेल्या या पावसामुळं अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामठी रोड वरील मा उमिया औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे सामान […]Read More