Month: July 2024

ट्रेण्डिंग

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान , भरपाई द्यावी

मुंबई, दि.२५ (एमएमसी न्यूज ) राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. राज्यात काही दिवसांपासून […]Read More

महानगर

मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव हा आज २५ जुलै मध्यरात्री ३ वाजून ५० मिनिटांनी; तर मोडक सागर तलाव आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई […]Read More

महानगर

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या अकरा सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे.यामध्ये योगेश टिळेकर, […]Read More

राजकीय

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिग्विजय काकडे यांच्यासह 22 सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासह उबाठा गटाचे दिग्रज विधानसभा संपर्कप्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. बारामती पश्चिम भागातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे 17 वर्ष संचालक […]Read More

राजकीय

चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रेला

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडी आयोजित ‘आरक्षण बचाव यात्रे’ला मुंबई, चैत्यभूमीवरून सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे येईल. तिथून सावित्रीबाई […]Read More

राजकीय

पूर परिस्थितीत प्रशासन फिल्डवर, आर्मी, नेव्हीच्या तुकड्याही सज्ज

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन […]Read More

ट्रेण्डिंग

लवासामध्ये दरड कोसळून दोन व्हिला गाडले घेल्याची घटना, ३- ४

पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक नागरिकांना त्रास होतो आहे. त्यातच पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर ही दरड कोसळली आहे. यामध्ये 3 ते 4 जण बेपत्ता झाले […]Read More

ट्रेण्डिंग

मुसळधार पावसामुळे ऑफिसनाही दिली सु्ट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

राज्यातील विविध भागासह पुण्याला पाऊस झोडपत आहे. अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. गुरूवार दुपारनंतर पावसाचा जोर काही ठिकाणी वाढला आहे. हे लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यालयीन कर्मचारी घरी परतत आहेत.Read More

पर्यावरण

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात पावसाच्या जोरदार सरी सुरु असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक नद्या आणि जलाशय भरल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. काही ठिकाणी पाणी […]Read More

कोकण

सावित्री आणि गांधारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

महाड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रात्री पासून तुफान पाऊस पडतोय या पडणाऱ्या पावसाने सावित्री आणि गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीने रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळत आहे. शहरातील सुकट गल्लीत पाणी शिरले तर दुसरीकडे महाड कडून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या दस्तुरी नाका या मार्गावर पाणी आल्याने […]Read More