Month: June 2024

देश विदेश

राहुल गांधी तब्बल ४ लाख मतांनी विजयी

रायबरेली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भाजपाला शर्थीने टक्कर दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. वायनाड […]Read More

Lifestyle

वालाचे बिरडे

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २५ मिनिटे लागणारे जिन्नस:  भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी ओले खोबरे अर्धा वाटी लसूण 7-8पाकळ्या हिरवी मिरची एक 1कांदा बारीक चिरून गूळ आवडीनुसार 2 अमसुलं जिरेधणे पूड हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर क्रमवार पाककृती:  प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र […]Read More

राजकीय

नाशिकला वायुदलाचे विमान कोसळले, पॅराशूटच्या सहाय्याने चालकाने वाचवला जीव

नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी वायुदलाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. वायु दलाचे हे मिग विमान नाशिकच्या पिंपळगावातील शिरसगाव परिसरात कोसळले. विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीने वैमानिक विमानाबाहेर आल्याने त्याचा जीव वाचला असू तो सुखरूप आहे. इतर कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विमान पडल्याच्या जागी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

एनडीए आणि इंडिया आघाडीत काटे की टक्कर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. भाजपा आणि इंडिया आघाडीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंतचे आकडे समोर आले आहेत. त्यात एनडीएला २९५ जागा, तर इंडिया आघाडीला २२९ जागा मिळाल्या आहेत. इतर पक्षांना १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. संध्याकाळपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होणार […]Read More

पर्यावरण

पावसाने धुवून काढले मुंबईचे प्रदूषण, AQI 85 वर पोहोचला

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी झालेल्या पावसाने महानगर आणि परिसरातील वायू प्रदूषण धुवून काढले आहे. या मोसमात सामान्यतः मुंबईच्या हवेची गुणवत्ता 100 AQI वर राहते, परंतु अवकाळी पावसामुळे बुधवारी मुंबईच्या हवेची सरासरी 85 AQI नोंदवली गेली. यापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी महानगरातील हवेची गुणवत्ता 100 AQI च्या खाली म्हणजेच समाधानकारक पातळीवर पोहोचली होती. […]Read More

Lifestyle

भरली गिलके

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  १. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,३. लसुण ४/५ पाकळ्या,४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,७. मीठे चवीपुरतं,८. तेल (आवडीनुसार). […]Read More

कोकण

तळ कोकणात पावसाची जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. ML/ML/SL 3 June 2024Read More

ट्रेण्डिंग

कोल्हापूरात भरधाव कारने चार दुचाकींना चिरडले, तिघांचा मृत्यू

कोल्हापूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरातील सायबर चौकात आज दुपारी एका भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले कारचे चालक हे कोल्हापुरातील […]Read More

देश विदेश

व्हॉट्सॲपने कायमचे बंद केले ७० लाख भारतीय नंबर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांच्या दैनंदिन संपर्क यंत्रणेत मोठी भूमिका बजावणाऱ्या व्हॉट्सॲपने ने आता भारतातील ७० लाखांहून अधिक नंबर आता कायमचे बंद केले आहेत. व्हॉट्सॲपवरून फेक कॉल किंवा स्पॅम मेसेज येण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. यातून अनेकांची सायबर फसवणूकही होत असते. व्हॉट्सॲपकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजरवर दर महिन्याला कारवाई करण्यात येत […]Read More

ट्रेण्डिंग

PoK पाकीस्तानचा भाग नाही, पाक सरकारचा कबुलीनामा

इस्लामाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यांची पचाहत्तर वर्षे भारत आणि पाकमध्ये ज्या भूभागावरून वितुष्ट निर्माण झाले आहे, भारताच्या ज्या भूभागावर पाकने वर्षांनुवर्ष जबरदस्तीने कबजा मिळवला आहे. तो भाग आपला नाहीच असा दावा आता पाक ने केला आहे. प्रचंड महागाई आणि अनावस्थेमुळे सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सातत्याने पाक सरकारविरोधी आंदोलने होत आहेत. आता पाकिस्तानने कब्जा […]Read More