Month: June 2024

गॅलरी

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे पुण्यात आगमन

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (माऊली ) आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले पालखीच्या स्वागताला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील , भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आदीनी पालखीचे स्वागत केले ..या वेळी वारकर्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले ..या वेळी चंद्रकांत दादा पाटील […]Read More

महानगर

मुंबई मराठी पत्रकार संघात सर्व १४ जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या

मुंबई, दि. ३९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवला. पत्रकार संघाच्या इतिहासात इतक्या मोठ्या फरकाने सर्व 14 च्या 14 जागा जिंकण्याचा विक्रम परिवर्तन पॅनेलने केला. परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि कोषाध्यक्ष जगदीश भोवड या तिघांनीही एकूण 486 मतांपैकी प्रत्येकी 300 […]Read More

कोकण

करुळ घाटातील संरक्षक भिंतीसह कॉंक्रीटचा रस्ता गेला वाहून

सिंधुदुर्ग, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दुपदरीकरणासह कॉंक्रीटीकरण सुरु असलेल्या करुळ घाटातील नव्याने बांधलेली संरक्षक भिंत आणि कॉंक्रीटचा रस्ताच पावसात वाहून गेला आहे. तसेच संपूर्ण घाटमार्गावर दरडीच दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या घाटमार्गाने वाहतुक सुरु होण्याची शक्यता धुसर बनली आहे. नव्याने बांधलेली भिंत आणि कॉंक्रीटचा रस्ता वाहून गेल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. […]Read More

क्रीडा

भारताने जिंकला T20 वर्ल्ड कप, 7 धावांनी सनसनाटी विजय

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत ICC T20 विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास घडवला. एका टप्प्यावर पराभूत होताना दिसत असतानाही हार्दिक पांड्याने हेन्रिक क्लासेनला बाद केल्याने आणि सूर्यकुमार यादवचा खेळ बदलून टाकणारा झेल टीम इंडियाच्या बाजूने फिरला. त्यानंतर गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय […]Read More

सांस्कृतिक

संतश्रेष्ठ माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला . माऊलींच्या पालखीचे हे १९३ वे वर्ष आहे. इंद्रायणी काठावर यानिमित्ताने लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले असून टाळ मृदंगाच्या गजरात ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले. […]Read More

देश विदेश

पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून 33 ठिकाणी छापेमारी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्या प्रकरणी CBI कडून आज मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची […]Read More

करिअर

UGC-NET, CSIR-NET आणि NCET परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC-NET, CSIR-NET आणि NCET परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. याआधी यूजीसी-नेटची परीक्षा पेन आणि पेपरवर घेतली जात होती. यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर […]Read More

देश विदेश

लडाखमध्ये युद्ध सरावादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ५ जवान शहीद

लडाख, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात काल युद्ध सरावा दरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत. दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. सध्या या भागात भारत आणि […]Read More

महानगर

पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान २३ वर्षीय युवकाचा मृत्यू

नवी मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. या दरम्यान एक गालबोट लावणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षांचा तरुण सहभागी […]Read More

देश विदेश

कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये मोठा बदल

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना 1995 ( EPS ) आता मोठा बदल होणार आहे. याआधी सहा महिन्यांच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना रक्कम मिळत नसे . मात्र आता नविन नियम बदलाने सहा महिन्यांहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. योजना आणखीन […]Read More