मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या कित्येक शतकांपासून अस्सल भारतीय मसाले जगभर प्रसिद्ध आहेत. देशात मसाल्यांचे उत्पादन वाढत आहे. तर परदेशातूनही मसाल्यांची मागणीही वाढली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा मसाल्याचा निर्यातदार देश आहे. मसाल्यांच्या निर्यातीत 30 टक्के वाढ झाल्याचे भारतीय मसाले बोर्डाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. देशातील मसाल्यांच्या उत्पादनात दरवर्षी 7 टक्के आणि […]Read More
आसाम, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममधील काझीरंगा हे एक शिंगे असलेल्या गेंडासाठी ओळखले जाते. तुम्ही त्यांना निर्भयपणे फिरताना आणि सफारीदरम्यान तुमचा रस्ता ओलांडतानाही पाहू शकता. हिरवेगार जंगल आणि जंगलाचे दर्शन यामुळे काझीरंगाची भेट खरोखरच वेळ आणि पैसा खर्च करते. या सर्व बाबींमुळे डिसेंबरमध्ये भेट देण्यासाठी ते सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे. […]Read More
नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकेकाळी लढवय्या असणाऱ्या मराठा समाजाची सध्याची आर्थिक, शैक्षणिक आणि जमिनी याबाबतची स्थिती बिकट झाली असून या समाजाला आता कायदेशीर दृष्ट्या टिकणारे आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, महायुती सरकारच ते निश्चित देऊ शकेल अशी खात्री आपल्याला वाटते असं मत भाजपाच्या छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी विधानसभेत व्यक्त केलं. नियम २९३ […]Read More
नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलेशियात क्वाललंपूर इथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात मध्यंतराला ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतानं नेदरलँडला ४-३ असं नमावलं. ५ व्या मिनिटाला टिमो बोअर्स आणि १६ व्या मिनिटाला पेपीन व्हॅन डर हेजडेन यांनी पेनल्टी कॉर्नर वर […]Read More
नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध आदिवासी संघटनांतर्फे आदिवासी उलगुलान लाँग मार्च काढण्यात आला. आदिवासींना न्याय मिळाला नाही तर राज्यभर प्रखर आंदोलन करणार असल्याचे यावेळी लकी जाधव यांनी यावेळी सांगितले. आदिवासींचे आरक्षण बिगर आदिवासींना द्यावे. १२ हजार ५०० […]Read More
नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्याची आणि त्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा काल मध्यरात्रीनंतर सरकारने विधानसभेत केली. यामुळे आजवर सत्तेत असलेल्या शिवसेना (ठाकरे गटाला) अडचणीत आणण्याची व्यूहरचना सरकारने आखली आहे. हे ऑडिट करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली. या […]Read More
नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी घेतला जाईल असे आज सरकारच्या वतीने विधान परिषदेत जाहीर करण्यात आले. या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विक्रम काळे यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जुन्या पेन्शन बाबत सरकारने सकारात्मक पाऊले […]Read More
नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी घेतला जाईल असे आज सरकारच्या वतीने विधान परिषदेत जाहीर करण्यात आले. या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विक्रम काळे यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जुन्या पेन्शन बाबत सरकारने सकारात्मक पाऊले […]Read More
नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरील चर्चे दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भर सभागृहातच शेतकऱ्यांना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली, त्यावरून गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करावे लागले. उबाठा गटाचे सदस्य अनिल परब यांनी सरकारवर सडकून टीका केली,सरकार आता मदत जाहीर करेल पण हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘ऑपरेशन […]Read More
नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वाहनांचे सतत वाढणारे अपघात आणि होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यभरात वाहन परवाना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. याबाबतचा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावर वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे आदींनी उपप्रश्र्न विचारले. […]Read More