परभणी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे ओढे नाले ओसांडून वाहत आहेत.तर मध्यरात्रीपासून परभणी पूर्णा- नांदेड महामार्गावरील माटेगाव येथील धूना नदीला पूर आल्यामुळे, त्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मध्यरात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक वसमत मार्गे वळविण्यात आली. दुपारनंतर पाणी ओसरल्याने […]Read More
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून गेले काही दिवस बंद पुकारण्यात आला आहे. लिलाव बंद झाल्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या उन्हाळ कांद्याचे भाव आज ना उद्या वाढतील, या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला आहे तो आता सडू […]Read More
अहमदनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. याआधी मराठा आरक्षणावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांचीही महाजन यांनी […]Read More
अयोध्या, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील रामभक्तांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना दिली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी देखील तीन मजली राम मंदिराचा तळमजल्याचं काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. राम मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मध्य रेल्वे RailTel च्या मदतीने A1, A, B आणि C श्रेणीच्या स्थानकांवर निर्भया फंडातून 3652 सीसीटीव्ही कॅमेरे असलेली व्हिडिओ देखरेख प्रणाली स्थापित करणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार यापूर्वीच रेल्वे बोर्ड आणि रेलटेल यांच्यात झाला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा ओळखण्याची यंत्रणा, व्हिडीओ अॅनालिटिक्स, व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम असेल आणि मध्य […]Read More
अहमदाबाद, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दंतकथा, भव्य वास्तुकला आणि इतिहासाची भूमी – कुंभलगड हे राजस्थानी शहर आहे. दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब अखंड भिंत आणि त्याच्या खडबडीत भूप्रदेशासाठी जगभरात लोकप्रिय असलेले हे शहर इतर कोणत्याही शहरापेक्षा वेगळे आहे. जुन्या-जगाच्या मोहिनीत गुरफटलेले, आपल्याला इतिहासाच्या धड्याची आठवण करून देणार्या दुसर्या युगात नेले जाते. मंदिरे, छत्री आणि दुर्मिळ […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृ्ष्टीतील सर्वात महत्त्वाचा असलेला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना 2021 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.ट्विटरवरील पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिहिले की “वहीदा […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुधिची बर्फी बनवणे खूप सोपे आहे आणि जर तुम्ही या गोड पदार्थाची रेसिपी कधीच घरी करून पाहिली नसेल, तर आम्ही दिलेली पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून फळांसाठी चविष्ट तुपाची बर्फी घरी तयार करता येते. बर्फी बनवण्यासाठी साहित्यदुधी – 1 किलोमावा – 250 ग्रॅमकाजू […]Read More
हांगझोऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. घोडेस्वारी टीमने पदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या घोडेस्वारी पथकाने 41 वर्षांनतर गोल्ड पदक मिळवत इतिहास रचलाय. भारतीय घोडेस्वारी सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंह, अंशु अग्रवाल आणि हृदय छेडा यांनी शानदार कामगिरी करत पदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केन्द्रात भा ज प सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत यामुळे पत्रकारांची प्रतिमा भाजपाने चक्क धाब्यावर बसविली आहे असा आरोप काँग्रेस नेते तथा प्रवक्ते माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केली आहे. गाडगीळ यांनी यासाठी एक यादीच जारी केली आहे.१) भा ज प […]Read More