Month: September 2023

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ चे स्वागत

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  “प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्याने कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो, यामुळेच या संकल्पनेचे आम्ही स्वागत करतो अशी […]Read More

राजकीय

महायुतीच्या बैठकीत मिशन ४८ ची चर्चा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील महायुतीची बैठक काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू […]Read More

ऍग्रो

पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर टँकरने पाणी देण्याची वेळ..

अकोला दि. १  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराचा चिंतेत सापडला आहे, खरीप हंगाम च्या सुरुवातीला मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली, शेतकऱ्यांना उत्पादनात भर देणाऱ्या मूग आणि उडीद पिकांची पेरणी वेळेवर होऊ शकली नाही, जेमतेम शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी तसेच ज्वारी पिकांची पेरणी केली, मध्यतरी चांगला पाऊस […]Read More

आरोग्य

रूग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी आता ‘वॉर रूम’

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रूग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रूग्णसेवेसाठी उपकेंद्र आता ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’मध्ये रूपांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रूग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करावी, […]Read More

महानगर

इंडियाच्या बैठकीसाठी सोनिया आणि राहुल गांधी मुंबईत

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते सोनिया आणि राहुल गांधी यांचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले. जुडेगा भारत जितेगा इंडिया ,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांच्या गजरात मुंबई विमानतळावर सोनिया आणि राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण , नसीम खान, शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब […]Read More

महानगर

मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

मुंबई दि.31 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली असून या फोननंतर मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याबाबतचा धमकीचा फोन आला आहे. या सध्या पोलिसांकडून मंत्रालय परिसर आणि इमारतीमध्ये तपासणी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पुन्हा मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. […]Read More