Month: September 2023

पर्यटन

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या मधोमध वसलेला, आंबा घाट

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आंबा घाट हा कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या मधोमध वसलेला एक सुंदर डोंगरी खिंड आहे. हे ऑफबीट डेस्टिनेशन बायसन वन्यजीव अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या रोमांचसह UNESCO-सूचीबद्ध पश्चिम घाटाची अद्भुत दृश्ये देते. अंबा घाट हे जंगल, आंबेश्वर मंदिर, मानोली धरण आणि इतर आकर्षणांसाठी ओळखले जाते. कसे पोहोचायचे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन संगमेश्वर […]Read More

राजकीय

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,पोलीसही जखमी

जालना, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार दिवसापासून शांततेत असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले.महामार्गावर बसेस जाळण्यात येऊन आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड करण्यास सुरुवात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मोठा फौज फाटा बोलवण्यात आला होता. जालन्यातील शहागड येथे मराठा समाजाला आरक्षण […]Read More

अर्थ

दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे साखर उत्पादनात होणार लक्षणीय घट

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाचा खंड पडला आहे. परिणामी पिके वाळू लागली असून जनावरांचेही हाल सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा कमी पावसाने कोल्हापूर वगळता राज्यातील ऊस पट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान सोलापूर आणि मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ऊस […]Read More

आरोग्य

अवघ्या ७ मिनिटांत कॅन्सरवर उपचार करणाऱ्या लशीचा शोध

लंडन, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील उपचार जास्त वेळ लागणारे आणि वेदनादायी असतात. यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. मात्र आता या उपचारांचा वेळ तीन-चतुर्थांश कमी करण्यात यश आले आहे. ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (NHS) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी […]Read More

देश विदेश

I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीची झाली सांगता, बघा कोण काय म्हणाले?

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध एकवटलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या कालपासून सुरू झालेल्या बैठकीच्या आज संयुक्त पत्रकार परिषदेने सांगता झाली. या बैठकीला विविध सदस्यांचे २८ सदस्य उभे होते. या सर्व नेत्यांनी देश व संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचा दावा केला आहे. ही दोन दिवसिय बैठक पार पडल्यावर आज दुपारी 3.30 वा. या […]Read More

करिअर

SBI भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्टेट बँक ऑफ इंडियाने 6000 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन उमेदवार या मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. पदांची संख्या : 6160 शैक्षणिक पात्रता उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 सप्टेंबर 2023अर्ज करण्याची शेवटची […]Read More

राजकीय

इंडिया आघाडीने केली १४ जणांच्या समन्वय समितीची स्थापना

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकार विरुद्ध एकवटलेल्या इंडिया आघाडीची तिसरी दोन दिवसीय बैठक कालपासून मुंबईमध्ये सुरू आहे. आज लोगो अनावरण होणार होते. मात्र संयोजक पद आणि लोगो वरून तीव्र मतभेद झाल्याने लोगो अनावरणा विनाच ही बैठक पार पडली. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी १३ सदस्यांच्या समन्वय समितीची […]Read More

Lifestyle

राजमा मसाला बनवण्यासाठी ही एक गोष्ट नक्की वापरा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राजमा-भात असो किंवा रोटीसोबत राजमा सब्जी असो, दोन्ही चवीला अप्रतिम लागतात. पंजाब आणि दिल्लीच्या आसपासच्या भागात राजमा खूप लोकप्रिय आहे. राजमामध्ये पौष्टिकतेचा खजिना लपलेला आहे, जो शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही राजमा मसाला भाजी कधीही खाऊ शकता. राजमा मसाला कोणत्याही पार्टीत किंवा फंक्शनमध्ये बनवून खाऊ […]Read More

महानगर

‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज ‘महेंद्रगिरी’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे मुंबईतील माझगाव गोदी येथे जलावतरण करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माझगाव गोदीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आज सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे […]Read More

महानगर

महायुतीच्या बैठकीत मिशन ४८ ची चर्चा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील महायुतीची बैठक काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू कडू, […]Read More