Month: September 2023

कोकण

मुंबई – गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा रस्त्यावर

रायगड, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई – गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत. 12 सप्टेंबर 23 रोजी कोलाड नाका येथे नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गानं आरती जागर आंदोलन होत आहे. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होईल. 9 ऑगस्ट रोजी पत्रकारांनी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 10 […]Read More

ट्रेण्डिंग

मराठा आरक्षण आंदोलनामुळे एस टी चे सव्वा पाच कोटींचे नुकसान

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 पूर्णतः बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर ,परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटीच्या २० बसेस पूर्णता जळालेल्या आहेत तसेच १९ बसेस ची मोडतोड झाली आहे. यामुळे […]Read More

राजकीय

मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेच्या विशेष अधिवेशनातच घ्या

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा […]Read More

गॅलरी

जगदीश कदम यांना डॉ.निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार

पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड येथील निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी जगदीश कदम यांच्या ‘ऐसी कळवळ्याची जाती ‘या कवितासंग्रहाला प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुणे येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचा डॉ.निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार -२०२३ जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ML/KA/SL 4 Sept. 2023Read More

विदर्भ

जालना लाठीमाराची चौकशी पोलीस महासंचालकां मार्फत

बुलडाणा दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी […]Read More

राजकीय

फडणवीसांनी फोन करून बोलावले जरांगे पाटील यांना चर्चेला

मुंबई दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांना फोन केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले असल्याची माहिती दिली आहे. छत्रपती उदयनराजे यांनीही आंदोलकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चा करण्यासंबंधी निवेदन दिले होते . आंदोलकांवर लाठीमार करण्याच्या घटनेतजे […]Read More

मराठवाडा

आंदोलक लाठीमारानंतर पोलीस अधीक्षक रजेवर

जालना दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीमार घटनेनंतर जिल्ह्यात आज अत्यंत जलदगतीने घडामोडी घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय काही पोलिस अधिकाऱ्यांच्या ही अन्यत्र बदली करण्यात आल्या आहेत. तुषार दोषी त्यांच्या जागेवर तातडीने आयपीएस शैलेश बलकवडे यांना पाठविण्यात आले आहे. […]Read More

पर्यटन

या शहराचा समृद्ध इतिहास पहा

उदयपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उदयपूर, राजस्थानच्या नयनरम्य शहरांपैकी एक, राज्याच्या पश्चिमेस खूप दूर आहे. ‘सिटी ऑफ लेक्स’ आणि ‘वेनिस ऑफ द ईस्ट’ या टोपणनावांनी ओळखले जाते. शहराचा इतिहास सहस्राब्दी वर्षांहून अधिक मागे जातो, ज्यामुळे ते एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र बनले आहे. उदयपूर हे अनेक सुंदर ठिकाणे, तलाव, किल्ले आणि उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे. सर्व वयोगटातील […]Read More

Lifestyle

पोह्यांचे पॅटीस बनवा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पोहे हा नाश्त्यासाठी खूप चांगला पदार्थ आहे. साध्या पोह्यांशिवाय अनेक प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थही त्यातून बनवले जातात, पोह्यांच्या गाठींचाही त्यात समावेश आहे. चवदार पोहा नगेट्स ही अशीच एक डिश आहे जी लहान असो वा प्रौढ सर्वांनाच आवडते. पोहे नगेट्समध्ये चीज वापरल्याने त्याची चव आणखी वाढते. जर तुम्हाला नाश्त्यात साधे पोहे […]Read More

पर्यावरण

रत्नागिरीत निघाली पर्यावरण पूरक गणेशाेत्सवासाठी सायकल रॅली

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गणेशोत्सव नावाच्या विशेष उत्सवादरम्यान लोकांना पर्यावरणाची काळजी घेण्याबाबत शिकवण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी रत्नागिरी शहरात मजेदार बाइक राईडची योजना आखली. त्यांना शहर स्वच्छ, सुंदर आणि झाडे-झाडांनी भरलेले असावे असे वाटते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी सायकल रॅलीची अधिकृत सुरुवात केली. त्यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. सरकारी अधिकारी […]Read More