Month: August 2023

Lifestyle

ग्रेव्हीमध्ये दही वापरण्याच्या काही सोप्या टिप्स

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अनेक भारतीय भाज्यांची खरी चव त्यांच्या ग्रेव्हीमुळेच येते. कोणत्याही भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात, पण दही बहुतेक ग्रेव्हीमध्ये नक्कीच वापरले जाते. दही हा ग्रेव्हीची चव अनेक पटींनी वाढवणारा एक उत्कृष्ट घटक आहे. यासोबतच दही आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. पोट तंदुरुस्त ठेवण्यासोबतच शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यासही […]Read More

विज्ञान

तेजस विमानातून क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

पणजी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बनावटीच्या आणि नजरेच्या टप्प्यापलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची तेजस विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सुमारे 20,000 फूट उंचीवरून या क्षेपणास्त्राची विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची ​​चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात ही चाचणी पार […]Read More

विज्ञान

पंतप्रधानांनी केले चांद्रयान – ३ च्या लॅंडींग स्पॉटचे नामकरण

श्रीहरीकोटा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिक्स परिषदेसाठी द. आफ्रिकेत गेलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज देशात परतताच इस्रोमधील चांद्रयान -३ च्या टिम मधील शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पंतप्रधानांनी यावेळी तीन महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहेत.भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करेल.ज्या ठिकाणी लँडर चंद्रावर उतरले, त्या […]Read More

मनोरंजन

‘सुभेदार’ची दमदार कमाई, पण दिग्दर्शक लांजेकर प्रेक्षकांवर नाराज

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतील पाचवे पुष्प असलेला ‘सुभेदार’ नरवीर तान्हाजी मालुसरे याच्या आयुष्यावरील चित्रपट काल प्रदर्शित झाला. राज्यातील जवळपास 350हून अधिक चित्रपटगृहांत या सिनेमांचे 900 पेक्षा जास्त शोज लावण्यात आले आहेत. या सिनेमाने पहिल्या पहिल्याच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे […]Read More

विज्ञान

देशातील पहिली AI शाळा या राज्यात सुरु

थिरुवनंतपुरम, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वत्र AI ची चर्चा सुरू असताना आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिल्या AI शाळेचे उद्घाटन केले. शांतीगिरी विद्याभवनमध्ये ही शाळा उघडण्यात आली आहे. ही पहिली AI शाळा इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI शाळा iLearning Engine (ILE) […]Read More

मनोरंजन

मैने प्यार किया, हम आपके है कौन आणि बाजीगरच्या गीतकाराचे

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मैने प्यार किया, हम आपके है कौन आणि बाजीगर अशा लोकप्रिय चित्रपटांचे गीतकार देव कोहली (८१) यांचे आज निधन झाले. देव कोहलींचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,- कोहलीजी गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी […]Read More

मराठवाडा

आमची सभा उत्तरदायित्वाची

छ संभाजीनगर दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका , करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार म्हणाले म्हणून आम्ही भाजपाच्या विरोधात

कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेवर असलेल्या भाजपाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणूनच याविरोधात ‘इंडिया’ आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. १५ सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचे केंद्राचे धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर […]Read More

राजकीय

काँग्रेसच्या ‘जनसंवाद’ यात्रेच्या लोगोचे अनावरण

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ३ सप्टेंबरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरु करत आहे. गाव, खेडे, तालुका, शहर या सर्व भागातून ही यात्रा जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील येड्याचे (EDA) सरकार जनतेची लूट करत आहे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी उद्धवस्थ झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. […]Read More

राजकीय

रवींद्र चव्हाण यांनी उचलला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याचा विडा

रायगड, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि मशिनरीचा वापर होत आहे, त्यामुळे सिंगल लेन वरील काम पूर्ण होत आहे. १० सप्टे़बर पासून ही लेन वाहतूकीस पूर्ण क्षमतेने […]Read More