पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर(८१) यांचे आज पुण्यात रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. महानोर यांचं पार्थिव आज पुण्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पळसखेड येथे अंतिम अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रानातल्या कविता, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पानझड, कवितेतून गाण्याकडे, अजिंठा, अशा एकाहून एक […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दिड महिन्यापासून राज्यभर कोसळणाऱ्या तुफानी पावसानंतर आता नागरिकांना विविध संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. राज्यात सध्या conjunctivitis म्हणजेच डोळे येण्याच्या साथीने 1 लाखांहून अधिक लोकांना ग्रासले आहे. ही साथ झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनानेही जनतेला डोळ्यांसंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हा आजार फार गंभीर […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : करदात्यांनी वेळेत प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरावे यासाठी प्राप्तीकर विभागाकडून सोशल मिडियावर आवाहन मोहिम आयोजित करण्यात आली होती. या प्रयत्नांना आता चांगले यश आले असून प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यात वाढ झाल्याने आणि परिणामी आयटीआर सादरीकरणाचा नवा विक्रम झाल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने वेळेत अनुपालन करणाऱ्या करदाते आणि कर व्यावसायिकांचे कौतुक […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा दिवस शेअर बाजारासाठी चिंतेचा ठरला आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांच जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3.56 लाख कोटी रुपयांनी घसरून 303.24 लाख कोटी रुपयांवर आले आहेत.आज सर्वच क्षेत्रात घसरण झाल्याचं पाहिला मिळालं. ऑटो सेक्टर, […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजने अंतर्गत सात हजार मेगावॉट विजेची निर्मिती साठी निविदा मागवल्या आहेत, येत्या तीन वर्षात १३ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे अशी माहिती ही फडणवीस यांनी यावेळी दिली. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या मोठ्या प्रमाणात वाढणारे सायबर गुन्हे हे मोठं आव्हान असून त्यावर आळा घालण्यासाठी सायबर इंटेलिजन्स आणि सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे, तो येत्या सहा महिन्यांत तयार होईल , त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा शोध तातडीने घेता येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी झालेल्या गैरव्यवहार आणि तक्रारी यांच्या चौकशी साठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्य प्रश्नावर केली , मनिषा चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. Bullet Train and Baroda Express highway […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात धर्म लपवून मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस महासंचालकांना स्वतंत्र कारवाईची पद्धत निश्चित करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी वर दिली , हरिभाऊ बागडे यांनी ती उपस्थित केली होती. राम सातपुते , हरीश पिंपळे, अस्लम शेख आदींनी उप प्रश्न विचारले. […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): थोर राष्ट्र पुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणालाच नाही, ती व्यक्ती कोणीही असली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली , मात्र विरोधक यावर समाधानी झाले नाहीत. महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे, […]Read More
मुंब, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व शासकीय बांधकामांसाठी यापुढे केवळ दगडातून तयार केलेली वाळूच वापरण्याचं बंधन घालण्याचे धोरण जाहीर केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली . याबाबतचा प्रश्न प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता. अनेकविध अडचणींमुळे सरकारने आणलेलं वाळू धोरण सुरळीत होण्यासाठी वेळ लागत आहे असं […]Read More