नवी दिल्ली,दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाने देशभर धुमाकुळ घातल्याने अन्नधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी सरकारकडून अन्नधान्याचा साठा राखून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत. सरकारने नुकतीच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जून महिन्याच सरकारने गव्हाच्या साठवणूकीवरही मर्यादा घातली होती. सरकारकडून अन्नधान्याच्या साठ्याची सातत्याने तपासणी सुरू आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. “आज नाही तर उद्या सत्याचाच विजय होणार. काहीही होऊद्या, पण माझा रस्ता ठरलेला आहे. त्याबाबत माझ्या मनात पक्क आहे. ज्या लोकांनी आम्हाला मदत […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलिसांनी ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.2 ऑगस्टला कलादिग्दर्शक आणि कर्जतमधल्या एनडी फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई पालिका रुग्णालयांमधील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल तसेच मुंबई पालिका रुग्ण सेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली .मुंबईतील आरोग्य सेवेबाबतची चर्चा आज विधनसभेच्या विशेष कामकाजात आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केली होती. या चर्चेत सहभागी होताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याला भेट देणार असून, त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र, यावेळी पुणे विमानतळावर एका महिलेने बॉम्ब असल्याचा दावा […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावप्रकरणात सुनावण्यात आलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थिगिती दिल्याने मुंबई काँग्रेस पक्षातर्फे ढोल ताशा च्या गजरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारों कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस येथील राजीव गांधी भवन या ठिकाणी […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भामला फाऊंडेशनचे कौतुक करून मुंबईतील हॉटेल उद्योगातून प्लॅस्टिकचे उच्चाटन करण्याचे त्यांचे समर्पण वाखाणण्याजोगे असून लोकसहभागातून यश मिळवू असे सांगून त्यांचे कौतुक केले. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भामला फाउंडेशनने नुकतेच वांद्रे येथे पर्यावरण जनजागृती मोहिमेचे इकोबिझचे उद्घाटन केले. कॉर्पोरेट, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि फिल्म […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोसा हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो आता देशभरात पसंत केला जात आहे. सामान्यतः डोसा हा उडदाची डाळ आणि तांदळाच्या पेस्टपासून बनवला जातो, पण पोह्यांसह चविष्ट डोसाही तयार केला जातो. पोहे डोसा केवळ चवदारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही चांगला आहार आहे. पोहे डोसा ही नाश्त्यासाठी योग्य पाककृती आहे आणि […]Read More
राजस्थान, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजस्थानमधील माउंट अबू हे उन्हाळ्यात देशाच्या या भागातील लोकांसाठी एक लोकप्रिय माघार बनते, परंतु पावसाळ्यातही ते तितकेच लोकप्रिय आहे कारण या ठिकाणी मध्यम पाऊस पडतो आणि हवामान खरोखर आनंददायी होते. ऑगस्टमध्ये, येथील निसर्गरम्य पर्वत आणि हिरवीगार दरी पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि विस्मयकारक आहे, प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याव्यतिरिक्त हे हिल स्टेशन […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्रेंडशिप डे अगदी जवळ आला आहे आणि तुमच्या मित्रांना ते तुमच्यासाठी किती अर्थपूर्ण आहेत हे दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. हेदरकडे काही छान भेटवस्तू कल्पना आहेत ज्यामुळे तुमच्या मित्रांना विशेष आणि प्रिय वाटेल. तुमची मैत्री साजरी करण्यासाठी काही सोप्या आणि आनंददायक भेटवस्तूंचा शोध घेऊया! वैयक्तिक दागिने:वैयक्तिक दागिन्यांसह तुमच्या मित्राला विशेष […]Read More