Month: August 2023

मराठवाडा

मंत्री भुमरे आणि अंबादास दानवेंमध्ये बैठकीतच थेट झाला राडा

छ. संभाजीनगर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे. संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने […]Read More

विदर्भ

लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू….

गडचिरोली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत लोहखनिजाचे उत्खनन करत असताना व्होल्व्हो मोठा ट्रक बोलेरो कम्पेर वाहनावर वरून खाली कोसळल्याने तीन जण ठार तर दोन जखमी झाले आहेत.Accidents in Iron Mines; 3 people died including an engineer…. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. यात एका अभियंत्याचाही समावेश आहे. सोनल रामगिरवार […]Read More

मराठवाडा

जालन्यातही राजकीय राडा, मंत्र्यासमोर घोषणाबाजी

जालना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी आधीच राडा झाल्याची घटना जालन्यात घडली आहे . शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताच शाब्दिक चकमक उडाली होती. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ही घटना घडली. जालन्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे या बैठकीला आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांना […]Read More

Uncategorized

अमित शहा यांच्या पुणे भेटीत नेमके काय झाले…

पुणे दि ६– केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे गेले दोन दिवस पुणे दौऱ्यावर आले होते, त्यांच्या या दौऱ्यात राज्यातील सत्तारूढ पक्षाचे तिन्ही मोठे नेते उपस्थित होते. या चौघात नेमकी काय चर्चा झाली आणि त्यातून आणखी काही धक्कादायक बातमी मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.अमित शहा हे काल दुपारनंतर पुण्यात दाखल झाले त्यावेळी […]Read More

महानगर

रेल्वे स्थानक विकासात मुंबईतील तीन स्थानके

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, […]Read More

राजकीय

देशातील ५०८ रेल्वे स्थानके टाकणार कात…

जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी समारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते online पार पडला असून यामध्ये जालना रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. जालना रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट […]Read More

कोकण

एडलवाईजच्या संचालकांना बजावली रायगड पोलिसांनी नाेटीस

अलिबाग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी एडलवाईस फायनान्सच्या पाच अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला; नितीन देसाई विधवेवर आधारित आयपीसी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि आयपीसी 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई […]Read More

खान्देश

तहसिलदाराला 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक…

नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खननासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना, नाशिक तालुक्याचे तहसिलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली. सदरची लाच स्वीकारताना तहसिलदार नरेशकुमार बहिरम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली आहे. राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे, यामुळे नियमानुसार […]Read More

महिला

महिला अत्याचारविरोधात देणार महिला फोरम लढा

ओमली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महिला मंच महिलांवरील अत्याचाराचा मुकाबला करणार आहे. ओमली येथील निलिमा चव्हाण यांच्या अत्यंत निर्घृण मृत्यू प्रकरणाचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. त्यामुळे महिलांनी संघटित होऊन चिपळूणमध्ये महिला मंचाची स्थापना केली आहे. वडनाका येथील सभेत या मंचाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, पुरुषांसाठी या फोरममध्ये […]Read More

पर्यावरण

रिक्षाच्या वापरातून पर्यावरणाशी बांधिलकी.

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सामाजिक सहभागासाठी रिक्षाच्या वापराद्वारे पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देणे. प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे, भाडे नाकारणे, बेपर्वाईने वाहन चालवणे अशा विविध कारणांमुळे रिक्षाचालक वादात सापडले आहेत. तथापि, ठाण्यातील एक रिक्षाचालक आहे जो पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीबद्दल जनजागृती करून लक्षणीय प्रभाव पाडत आहे. संजय वरणकर आपल्या रिक्षात छोटी झाडे लावून, जनजागृती संदेश दाखवून, […]Read More