Month: August 2023

राजकीय

शेतकऱ्यांची कर्ज नोटीस मागे घेण्याचा सरकारला इशारा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाड्यात काही भागात पिके करपायला लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीकरिता नोटिस बजावण्यात येत आहे. शिंदे फडणवीस सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना पाठवण्यात येणारी बँकांची नोटीस तात्काळ थांबवावी अन्यथा रस्त्यावर […]Read More

महानगर

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल जलतरण तलावाची दुरुस्ती

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालिकेच्या अखत्यारितील, बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे संचालित मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या गाळणी यंत्राची दुरुस्ती त्याचप्रमाणे तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कारणाने हा जलतरण तलाव बुधवार, १६ ऑगस्ट पासून बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, ३० सप्टेंबर पर्यंत ही कामे […]Read More

राजकीय

सागरी क्षेत्राच्या परिसरात आता यामुळे विकासकांना गती

मुंबई, दि. २५:- महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर ५ सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या ५ जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खाजगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना ही मोठा दिलासा […]Read More

विदर्भ

आश्रम शाळेतील ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

भंडारा दि २५ :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रम शाळेतील ४१ विद्यार्थ्याना विषबाधा झाली आहे. ४१ पैकी २३ विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णांमध्ये उपचारासाठी भरती केले असून १८ विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालय तुमचं येथे उपचार सुरू आहेत. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गुरुवारी दुपारच्या जेवणात बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी विद्यार्थांना जेवणातून […]Read More

विज्ञान

चांद्रयान ३ च्या प्रज्ञान रोव्हरचे काम सुरळीतपणे सुरू

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक विक्रम घडवणाऱ्या चांद्रयान -३ च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडींग झाले. त्यानंतर त्यातील प्रज्ञान रोव्हर बाहेर येऊन कशी कामगिरी करतो याकडे शास्त्रज्ञांने लक्ष लागून राहीले होते. काल सायंकाळी झालेल्या चांद्रयान ३ मधील विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर, पुढचे मोठे पाऊल त्यातून रोव्हर ‘प्रज्ञान’ बाहेर काढणे होते. ‘प्रज्ञान’ रोव्हर आता […]Read More

महानगर

विधानसभा अध्यक्षांना सादर झाला तब्बल सहा हजार पानांचा खुलासा

मुंबई , दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा एक मोठा अंक सध्या राज्य विधानसभा अध्यक्षांकडे घडत असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सोळा आमदारांनी आज तब्बल सहा हजार पानांचा आपला खुलासा त्यांना सादर केला आहे. या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेताना शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा […]Read More

देश विदेश

भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी, कार्लसन बुद्धीबळ विश्वविजेता

बाकू (अझरबैजान), दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गतविश्वविजेत्या ३२ वर्षीय कार्लसनला तगडे आव्हान देणाऱ्या भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंदचा आज बुद्धीबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव झाला. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे.मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी […]Read More

राजकीय

विधानमंडळाचे सदस्य निघाले युरोपच्या अभ्यासदौऱ्यावर

मुंबई , दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी 24 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर, 2023 या कालावधीत 03 युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यात 22 सन्माननीय सदस्य सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात 06 अभ्यासभेटी, बैठका होणार असून या अभ्यासदौऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, यांची मान्यता (Political Clearance) प्राप्त […]Read More

सांस्कृतिक

६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत मानाचे समजले जाणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाले. यामध्ये ‘एकदा काय झालं’, या सलील कुलकर्णी दिग्दर्शित आणि सुमित राघवन अभिनित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘गोदावरी’ या […]Read More

Uncategorized

आता वर्षातून दोन वेळा होणार १० वी, १२ वी च्या

वर्षानुवर्ष चाकोरीबद्ध राहीलेल्या परीक्षा पद्धती आणि शिक्षणक्रमामध्ये नव्या शैक्षणिक धोरणामुळे आमुलाग्र बदल होऊ घातले आहेत.याआधी दहावी आणि बारावी या बोर्डांची परीक्षा वर्षांतून एकदाच होत असे त्यामुळे अपयश आल्यास पूर्ण वर्ष वाया जात असे. आता या बोर्ड परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल होणार आहे. नव्या राष्ट्रीय धोरणाबाबत नुकत्याच झालेल्या एका बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, पुढील […]Read More