Month: July 2023

राजकीय

कंत्राटी पोलीस भरती केलीच जाणार नाही

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, पोलीस कोणत्याही प्रकारे कंत्राट पद्धतीने घेणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन्ही सभागृहात दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. Contract police will not be recruited पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भर्ती करण्याचा निर्णय झालेला […]Read More

ट्रेण्डिंग

कोळसा घोटाळा प्रकरणी दर्डा पिता-पुत्रांना ४ वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं. आता या प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र […]Read More

गॅलरी

कारगिल स्मारकासाठी राज्य सरकारने दिला निधी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कारगिल विजय दिनानमित्त लडाख येथील त्रिशूल युध्द स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३ कोटीचा निधी सुपूर्द करण्यात आला. The state government provided funds for the Kargil Memorial ML/KA/PGB26 July 2023Read More

महानगर

तानसा धरण वाहू लागले

ठाणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण भरून वाहणे (ओव्हर फ्लो) सुरू झाले आहे. तानसा धरण ओसंडून वाहत आहे. आता धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून 7700 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. Tansa Dam began to flow https://youtu.be/JRzEeUym6mA त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि […]Read More

ऍग्रो

एका कासवासाठी झाला दोन मजुरांचा मृत्यू

भंडारा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एका कासवासाठी दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडलेली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या इतर शेतमजूर महिलांच्या धाडसामुळे आणि समय सूचकतेमुळे एका मजुराचे प्राण मात्र वाचलेले आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेती कामाला चांगलाच वेग आलेला आहे. मात्र अचानक शेती काम सुरू झाल्यामुळे […]Read More

राजकीय

बोगस बियाण्यांबाबत कायदा बनविण्याचा अधिकार सरकारला आहे

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याला बोगस बियाणे संदर्भात कायदा करण्याचा अधिकार असून तो याच अधिवेशनात केला जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा मुद्दा अनिल देशमुख यांनी उपस्थित केला होता. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही असा कायदा राज्य सरकार करू शकते असं यावेळी स्पष्ट केलं. नवीन कायद्यात पहिल्या […]Read More

महानगर

डिजिटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासनचे धोरण

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारने डिजिटल माध्यमासाठी काही वेगळे धोरण तयार केले असेल, काही वेगळे निकष ठरवले असतील तर त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्यानुसार राज्याच्या धोरणात बदल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री शंभूराजे देसाई […]Read More

पर्यावरण

येत्या आठवड्यात राज्यात धुवाधार पाऊस

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने येत्या २ ते ३ दिवसात राज्यभरात विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुवाधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान पूर आणि दरडी सारख्या घटनांमध्ये अडकलेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकर ( 80) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. इंग्रजी पत्रकारितेत नावलौकिक मिळवल्या कणेकर यांनी मराठी साहित्यात मुशाफिरी केली. खुसखुशीत लिखाण विशेषतः सिनेमा आणि क्रिकेटवर तडाखेबंद फटकेबाजी ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे कणेकरी, माझी […]Read More

विज्ञान

India 2.0 अंतर्गत सरकारकडून मिळणार मोफत AI प्रशिक्षण

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI या सध्याच्या सर्वांधिक ट्रेंडींग असलेल्या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. याविषयातील विविध कोर्स करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र या कोर्सची वैधता कितपत आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने भारत सरकारने आपल्या India 2.0 कार्यक्रमाचा भाग म्हणून एक नवीन मोफत AI प्रशिक्षण अभ्यासक्रम जाहीर […]Read More