Month: July 2023

महानगर

महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत

मुंबई दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून याच आठवड्यात हे अधिवेशन गुंडाळण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आज मुंबई येथील विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीत समितीने विचार विनिमय करून […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय भूमिगत मेट्रो स्थानक

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) अश्या दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामधे PCMC ते स्वारगेट […]Read More

विदर्भ

नागपुरात रात्रभर जोरदार पाऊस ,पाणी साचले

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपुरात झालेल्या जोरदार वादळी पावसाने अनेक भागात पाणी साचले, नदी, नाले वाहत आहे ओसंडून, अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल रात्रभर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून नदी, नाले ओसंडून वाहत आहे.. Heavy rain and water accumulated in […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगेची पातळी चाळीस फुटांवर स्थिर…

कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडलेले असून त्यातून 7 हजार 112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्जन्य स्थितीमुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील पूर प्रवण क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.Level of Panchganga stable at forty feet… https://youtu.be/Vn-AACN_NDA जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली दोनशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेला आहे. […]Read More

विदर्भ

वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट , अनेक रस्ते बंद

वर्धा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यत पाऊस परिस्थिती बाबत रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील देवळी तालुकातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरून देखील पाणी वाहत आहे. गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला […]Read More

राजकीय

सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण , विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या भारद्वाज स्पिक्स या ट्विटर हॅण्डल , इंडिया टेलस्, हिंदू पोस्ट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ट्विटर कंपनीकडून अधिक माहिती आल्यावर तातडीने त्या हॅण्डल वर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न जितेंद्र […]Read More

शिक्षण

शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आता ई डी कडे

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लालचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्याचे प्रकरण ई डी कडे सोपवलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत केली , याबाबतचा प्रश्न चर्चेला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या अशी काही प्रकरणे ई डी कडे सोपवली जातील आणि acb कडून पकडलेल्या लोकांसाठी सध्याच्या […]Read More

राजकीय

पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळू नका

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे […]Read More

महिला

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजसेवकावर महिलांची टीका

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तीन महिलांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरात घडली. मारहाणीचे कारण असे की, एका महिलेने, ज्याने पतीचा मृत्यू सरकारी योजनेच्या कागदपत्रात समाविष्ट करण्याची विनंती केली होती, तिच्यावर जातीवाचक अत्याचार करण्यात आले. त्यामुळे परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड शहराजवळील मकरनपूर गावातील […]Read More

पर्यटन

भारतातील सर्वात लहान हिल स्टेशनपैकी एक, माथेरान

इंदूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जेव्हा डोंगराळ ठिकाणाच्या सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा आकार काही फरक पडत नाही आणि महाराष्ट्रातील माथेरान हे कोणत्याही शंकापलीकडे सिद्ध करते. भारतातील सर्वात लहान हिल स्टेशनपैकी एक, माथेरान हे पश्चिम घाटात वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर उभे राहून, आपण आठवड्याच्या शेवटी एका अद्भुत ठिकाणी अपेक्षा करू शकता. […]Read More