मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली असे सांगण्यात आले असले तरी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल विविध तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. आजच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा […]Read More
कोल्हापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जून महिना संपला तरी पावसानं समाधानकारक हजेरी लावली नव्हती . परिणामी धरणपाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. मात्र काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं धरण पाणी साठ्यात वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे हळूहळू धरणाच्या आणि नद्यांच्या पाण्याच्या पातळीत […]Read More
मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क) : निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, हा उद्देश ठेऊन यावर्षी घरगुती स्तरावरील श्रीगणेश मूर्ती या 4 फुट उंचीपर्यंतच्याच असणे व त्या केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरण पूरक साहित्य पासून तयार करणे बंधनकारक असणे;या सारखे महत्वाचे निर्णय पालिकेने घेतले आहेत .शाडू मातीच्या तसेच […]Read More
मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु […]Read More
मुंबई, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसा पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोंडवली- बोभाटेवाडी येथे नांदगाव तिठ्याच्या काही अंतरावर जुनाट महाकाय वटवृक्ष शुक्रवार सकाळी उन्मळून पडला. त्यामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे.सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळजवळ […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे २५ जून ते ०५ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १७ हजार ५६६ फेऱ्यांमधून ०८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाची संख्या वाढण्यासाठी झालेल्या प्रयत्नात त्यांना मोठे यश आले असून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवत हा प्रवेश केल्याचे सांगितले आहे. शिवसेनेत फूट पडल्यावर विधानसभेतील चाळीस आमदार त्यांच्यासोबत आले होते मात्र […]Read More
मुंबई, दि. ७(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांचेसह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकर मध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सर्वप्रथम राष्ट्रपतींनी राज्यातील तसेच देशातीलआदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन […]Read More