मुंबई, दि. १५ : मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे तसेच आगामी काळात राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींमधील प्रायोगिक तत्त्वावर 500 गावात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये […]Read More
लॉस ऍजेलिस, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवुडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लेखकांचा संप सुरू आहे या संपात आता अभिनेते-अभिनेत्री देखील सामील झाले. हॉलिवूडमधला गेल्या 6 दशकांतील हा सर्वात मोठा संप आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या ओपेनहाइमर चित्रपटातील मेट डेम, एमिली ब्लंट, सिलियन मर्फी आणि फ्लॉरेन्स पगचे कलाकार प्रीमियर सोडून गेले. 1.71 लाखांहून अधिक लेखक आणि अभिनेते […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून मान्यता असलेल्या मुंबईच्या दर्जेदार शैक्षणिक वर्तुळामध्ये आता एक महत्त्वाची भर पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) ला 21 व्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) च्या प्रतिष्ठित दर्जा देणार्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. ही […]Read More
मुंबई दि.15( एम एमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाला घातक असणारा प्रदुषणकारी बारसू रिफायनरी प्रकल्प कायमचा हद्दपार करण्यासाठी आणि निसर्गाला उधवस्त करणारे कोकणातील विनाशकारी प्रकल्प हटवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे केले जाणार आहे. त्यासाठी बारसू सोलगाव पंचक्रोशीतील कष्टकरी जनते सोबतच महाराष्ट्रातील प्रागतिक पक्ष आणि संघटनांची व्यापक आघाडी या आंदोलनात उतरली आहे. याची सुरवात म्हणून मंगळवार 18 जुलै […]Read More
पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपट सृष्टीत दिड दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे देखणे आणि डॅशिंग अभिनेते रवींद्र महाजनी (७४) यांचे आज निधन झाले. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी […]Read More
सांगली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जत तालुक्यात विजापूर गुहागर महामार्गावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर टायर पेटवून काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जत तालुक्यात झालेली दुष्काळाची सदृश परिस्थिती यांच्यावर शासनाला जागा आणण्यासाठी हा रास्ता रोको […]Read More
नाशिक,दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात आगमन होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत नाशिक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी […]Read More
नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात आगमन होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत नाशिक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. Deputy Chief Minister Ajitdada Pawar welcomed in Nashaq यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज […]Read More
मुंबई, दि. 15 (जितेश सावंत): जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल,सतत परकीय भांडवलाचा ओघ,ऑटो आणिआयटी समभागातील वाढ, देशांतर्गत आणि जागतिक डेटातील सुधार, मान्सूनची चांगली प्रगती,चांगली तिमाही कमाई यामुळे बाजाराने 14 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात नवा विक्रम नोंदवला. बाजाराचे वाढलेले मूल्यांकन(valuation) हा थोडा चिंतेचा विषय असून देखील बाजार नवे विक्रम रचत आहे.त्यातील अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, अमेरिकेतील […]Read More