पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉ. मंगला नारळीकर (८०) यांचे आज निधन झाले. त्या खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. गेले अनेक दिवस डॉ. मंगला कर्करोगाशी झगडत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील अंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्रात अंत्यदर्शन झाल्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार […]Read More
ठाणे, दि. १७(एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत. यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधणे सोपे जाणार आहे, असे या महाविद्यालयाचे डीन प्रा. समिर नानिवडेकर यांनी […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने ज्याला गट नेता म्हणून नाकारलं ते अजूनही मुख्यमंत्री म्ह्णून आहेत ते कलंकित आहे. सरकार घटनाबाह्य आहे म्हणून आजच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षाने घेतला आहे असे विधानरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज दानवे यांच्या विधान भवनातील दालनात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला काँग्रेसचे गटनेते […]Read More
भंडारा, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हवामान खात्याने आज भंडारा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असून आज सकाळपासूनच पावसाने कधी मुसळधार तर कधी रिमझिम सुरुवात केली आहे. तर गोसेखुर्द धरणाची सध्याची पाणी पातळी 243.480 राखून ठेवण्यासाठी धरणाचे 33 पैकी 27 दार अर्ध्या मिटर ने उघडण्यात आले आहेत. https://youtu.be/ydhXgCV6IcI संपूर्ण जिल्हाभर […]Read More
ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोंगराच्या पायथ्याजवळ , नदी किनाऱ्याजवळून असणाऱ्या भागात पावसाळ्यात पूर्णतः पाणी साचून चिखल आणि दलदल निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून ‘के […]Read More
राजस्थान, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अरवली पर्वतराजीच्या कुशीत वसलेले – माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. ज्या राज्याचा भाग आहे त्याप्रमाणेच, माउंट अबूमध्ये एक समृद्ध संस्कृती आणि इतिहास आहे जो महाभारताच्या महाकाव्यांपासून आहे. हिल स्टेशनवर जुलै महिन्यात तुलनेने कमी पाऊस पडतो परंतु पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेण्यासाठी आणि प्राचीन हिंदू आणि जैन […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र महानगरपालिका प्रशासन संचालनालयाने 1782 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट आहे. निवडीसाठी उमेदवारांना संगणक आधारित चाचणी आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल. निवड झाल्यानंतर, उमेदवारांना पगार म्हणून 15,000 ते 45,000 रुपये प्रति महिना मिळतील.Recruitment for 1782 Posts in Maharashtra Municipality रिक्त […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आलू कुरकुरे हा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. बटाटा कुरकुरीत विशेषतः मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बटाट्याची कुरकुरीत सकाळच्या नाश्त्यात किंवा दिवसा नाश्ता म्हणून करता येते. ते तयार करण्यासाठी जास्त साहित्य आवश्यक नाही. बटाटे कुरकुरीत रोटी, पराठा किंवा डाळ-भात सोबतही खाता येतात. मुलांनी टिफिन बॉक्समधून अन्न घरी आणले तर ते चविष्ट […]Read More
अहमदनगर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साईबाबांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश जपत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्र्वस्त व्यवस्थेच्या वतीने मौजे रूई येथील सुमारे ४४ एकर क्षेत्रावर वृक्ष लागवडीचा आज श्रीगणेशा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्या शुभहस्ते आंबा वृक्षाचे रोपण करून वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये संस्थानच्या आय टी. आय. […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या विचित्र हिल स्टेशनच्या व्हर्जिन सौंदर्यात भिजवा किंवा त्याच्या समृद्ध इतिहासात खोलवर जा – या शहरामध्ये सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी काहीतरी ऑफर आहे. अनेक बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध, हिल स्टेशनवर शांतता साधकांचा मोठा ओघ दिसतो जे शहरी जीवनातील तणावापासून दूर जाऊ इच्छितात. तवांगमध्ये स्फटिक-स्वच्छ निळ्या पाण्यासह अनेक हिमनदी तलाव आहेत, ज्यात […]Read More