Month: July 2023

महिला

पहिले महिला कृषी महाविद्यालय

मांडकी, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मांडकी-पालवण येथील पहिले महिला कृषी महाविद्यालय. राज्य शासन आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे यांनी डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेत जिजामाता महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय होण्याचा मान या महाविद्यालयाला आहे. चोरगे यांच्या शैक्षणिक संस्थेला ही मान्यता […]Read More

पर्यावरण

20 हजार वृक्ष लागवडीला आज सुरुवात

मुरगाव, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एकूण 20 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ मुरगाव येथे होणार आहे. आज सकाळी 11 वाजता मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते मोरगाव येथे वृक्षारोपणाचा शुभारंभ होणार आहे. हे वृक्षारोपण ‘पर्यावरण-वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी कृतज्ञता’ या मोहिमेचा एक भाग आहे. वृक्षारोपणात देशी प्रजातीची […]Read More

पर्यटन

विलोभनीय हिल स्टेशन, चिखलदरा

इंदूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाभारतातील पौराणिक पांडव राजपुत्रांशी संबंध असल्याचे मानले जाते अशा ठिकाणी भेट देणे आवडते? मग चिखलदरा तुमच्या बिलात अगदी तंतोतंत बसतो. महाराष्ट्रातील हे विलोभनीय हिल स्टेशन असे मानले जाते जिथे भीमाने दुष्ट कीचकाला एका मोठ्या लढाईत मारले आणि त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे या जागेला कीचकदार असे नाव पडले, जे […]Read More

करिअर

86 मेकॅनिक डिझेल पदांसाठी BTSC भरती

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बिहार तांत्रिक सेवा आयोगाअंतर्गत भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार या भरती प्रक्रियेत मेकॅनिक डिझेलच्या 86 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. BTSC Recruitment for 86 Mechanic Diesel Posts पदांची संख्या: ८६ शैक्षणिक […]Read More

Uncategorized

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ

नवी दिल्ली दि २२- : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट […]Read More

ट्रेण्डिंग

विधी आयोग नव्याने जाणून घेणार समान नागरी कायद्याची गरज

नवी दिल्ली, २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप सरकारच्या निवडणूक अजेंड्यांचा महत्त्वाचा भाग असलेल्या समान नागरी कायद्याबाबत सध्या देशभर चर्चा सुरू आहे. २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांमुळे केंद्र सरकारने आता समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय विधी आणि न्याय आयोग समान नागरी कायद्याची गरज नव्याने जाणून घेणार आहे. […]Read More

देश विदेश

सहा महिन्यात 80 हजारांहून अधिक लोकांनी सोडले भारतीय नागरिकत्व

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिकदृष्ट्या संपन्न भारतीय नागरिक अधिक गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्यासाठी परदेशात स्थायिक होताना दिसतात. मात्र गेल्या काही दिवसात भारतीयांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्विकारणाच्या घटनांमधये लक्षणिय वाढ झाली आहे. कमी कालावधीत हजारोंच्या संख्येने होणारे भारतीयांचे परदेशागमन काळजीत टाकणारे आहे. या बाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. या वर्षी […]Read More

देश विदेश

Go first पुन्हा एकदा सेवेत

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ला (पूर्वीची ‘गो एअर’) विमानसेवा काही अटी-शर्तींवर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. निधीच्या तीव्र चणचणीमुळे उड्डाणे ठप्प असलेल्या या हवाई सेवेच्या १५ विमाने आणि दैनंदिन ११४ फेऱ्या करण्याच्या योजनेला त्यांनी मान्यता दिली. चालू वर्षात ३ […]Read More

क्रीडा

सात्विक -चिराग कोरिया‌ ओपनच्या अंतिम फेरीत

सेऊल, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने गतविजेत्या चीनच्या वेई केंग लियांग-चांग वांग या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव केला. भारतीय जोडीने दुसऱ्या मानांकित चीनच्या जोडीचा 21-15, 24-22 असा पराभव केला. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये […]Read More

गॅलरी

पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टर ने सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले

यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रात्रीपासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे अनेक गावांना पाण्याने वेढले आहे . महागाव तालुक्यातील आनंदवाडी तांडा येथे अनेक गावकरी पुरात अडकले होते. Many people stuck in the flood were taken out by helicopter ही माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ येथील जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने अनेक जणांना सुरक्षित स्थळी हलविले .बचाव पथकासोबतच नागपूर येथून […]Read More