मुंबई दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. माध्यमांमध्ये सद्या विविध चर्चा घडत आहेत, त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता विधानभवन, मुंबई येथे ते काल बोलत होते. फडणवीस म्हणाले की, आपला नेता मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीडशे वर्षांपूर्वी भारतातील कामगार चळवळीने संघर्ष करून ऐतिहासिक कामगार कायदे निर्माण केले, परंतू भांडवलधार्जिण्या केंद्र सरकारने या कायद्याचे रूपांतर मालकांना हवे तशा चार कायद्यात केले आहे. कृती समितीमध्ये एकत्र आलेल्या कामगार संघटनांची एकत्रित सभासद संख्या २५ लाखाहून जास्त आहे. आज असंघटित अशा चार कोटी कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न महत्त्वाचा […]Read More
अलिबाग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील एकूण १०३ गावे धोकादायक क्षेत्रामध्ये असून यामध्ये ९ गावे अतिधोकादायक तर ११ गावे धोकादायक मध्ये आहेत तर ८३ गावे अल्पधोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. त्यामुळे येथील नागरीकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाने सुरु केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. इरशाळवाडी येथे दरड कोसल्याच्या घटनेनंतर, जिल्हाधिकारी म्हसे यांनी आपल्या सर्व […]Read More
इंदूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विस्मयकारक निसर्गाचे निवासस्थान, पचमढी सातपुडा पर्वतरांगांच्या खोऱ्यात वसलेले आहे. त्याच्या अविश्वसनीय सौंदर्य आणि मोक्याच्या स्थानामुळे, इंदूर, मध्यप्रदेश जवळील हे हिल स्टेशन सातपुड्याची राणी म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की पचमढी हे नाव दोन हिंदी शब्दांचे संयोजन आहे – पंच (म्हणजे पाच) आणि मार्ही (म्हणजे गुहा). या हिल स्टेशनवरील […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर टिक्का रॅपची ही रेसिपी बनवायला खूप सोपे आणि खायला खूप चविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया पनीर टिक्का रॅप बनवण्याची पद्धत. Want to try something delicious during monsoons? पनीर टिक्का रॅपसाठी साहित्यपनीर टिक्का रॅप बनवण्यासाठी तुम्हाला 150-200 ग्रॅम पनीर, 1 टेबलस्पून मोहरीचे तेल, 1 टेबलस्पून बेसन, ½ […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वेने 1000 हून अधिक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत असिस्टंट लोको पायलट टेक्निशियन कनिष्ठ अभियंता या पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी, 10वी उत्तीर्ण उमेदवार 21 ऑगस्टपर्यंत रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर […]Read More
मुंबई,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतून मिनल ही डॅशिंग भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आता लग्न बंधनात अडकणार आहे. स्वानंदीने इंडियन आयडॉल १२ फेम आशिषसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. आमचं ठरलं म्हणत दोघांनी २३ जुलै रोजी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (८८) यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (२५ जुलै) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी योगदानासाठी व्याजदरातील वाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिकवर्ष 2022-23 करिता EPF खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदराची घोषणा केली आहे. यापूर्वी हा व्याजदर 8.10 टक्के होता. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफ […]Read More