मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डॉ .गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बँकेतील संचालकपदाच्या १९ जागांपैकी १९ ही जागा जिंकून कामगार आघाडीला धक्का दिला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले दोन दिवस वरुणराज राज्यभर अगदी मनसोक्त बरसून पंधरा दिवासांची तूट भरून काढत आहेत. यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आला असून संततधारेमुळे मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. येत्या ४८ तासांत देखील धुव्वाधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या (दि. […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आइडियाफोर्ज या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन कंपनीचा आयपीओ (IdeaForge IPO) आज सोमवारी २६ जून रोजी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २९ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. आइडियाफोर्ज बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणारी पहिली ड्रोन कंपनी असेल. कर्जाची परतफेड करण्याव्यतिरिक्त आयपीओमधून उभारलेली रक्कम खेळत्या भांडवलासाठी वापरली जाईल. आइडियाफोर्ज ही […]Read More
लखनऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? सेन्सॉर बोर्डाला त्यांची जबाबदारी समजत नाही का? कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहेब, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा. अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांचा […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राणी कमलापती रेल्वे (भोपाळ) या स्थानकावरून विविध शहरांसाठी पाच आणखी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:- मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील 5वी ट्रेन आहे. आज पायाभूत सुविधांच्या उभारणीतून राष्ट्र उभारणीच्या या संकल्पाला नवे बळ मिळत आहे. या […]Read More
मुंबई दि.26( एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी, सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, यासंदर्भातील तक्रारींची तात्काळ चौकशी करुन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. […]Read More
पोर्टब्लेयर दि. 26( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अंदमान निकोबारमध्ये मराठी माणसांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. अंदमान निकोबार पोर्टब्लेयर येथील महाराष्ट्र मंडळाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. पदाधिका-यांकडुन रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र मंडळाची 3 मजली इमारत असुन या इमारतीचे काम अर्धवट आहे. महाराष्ट्र मंडळाच्या […]Read More
पोर्टब्लेयर दि. 26( एम एमसी न्यूज नेटवर्क) : महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. अंदमान निकोबारमधील सर्व जाती धर्मीयांना सोबत घेवुन रिपब्लिकन पक्षाचे संघटन येथे मजबुत करणार. येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आर पी आय एनडीए भाजपची सत्ता निश्चीत येणार असल्याचा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक […]Read More
ठाणे दि.26( एम एमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अप्पर आयुक्त कार्यालय अंतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहरातील लोढा कॉम्प्लेक्स भाईंदरपाडा येथे नव्याने होणाऱ्या आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाचे भूमिपूजन रविवारी घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे करण्यात आले.तर ज्या ठिकाणी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहीत आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर […]Read More