मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारने यावर्षी नवी दिल्लीत पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या My India My Life Goal या मोहिमेतही सहभागी होत आहे. A call to protect […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकांना न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत रुचकर आणि रुचकर पदार्थ खायला आवडतात. दिवसाची सुरुवात नेहमी नाश्त्याने होते. अशा स्थितीत नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खायला मिळत असतील तर ती वेगळीच बाब आहे. तुम्हीही रोज सकाळी न्याहारीसाठी हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खात असाल, पण रोज काही वेगळे खायला मिळाले तर ते वेगळेच. […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भरती काढली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार ICMR च्या अधिकृत वेबसाइट nimr.org.in वर जाऊन तपशील तपासू शकतात. या भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जुलै निश्चित करण्यात आली आहे.ICMR Recruitment for 79 Posts including […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रिमंडळ निर्णय : संक्षिप्त • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ(जलसंपदा विभाग ) • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणारआता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.(सार्वजनिक आरोग्य विभाग) • संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ(सामाजिक न्याय्य […]Read More
जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महावितरणच्या गुत्तेदाराने निष्काळजीपणा करीत गावठाण डीपीचे काम वेळेत केले नाही,परिणामी या अर्धवट कामामुळे जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने विद्युत धक्का लागून दहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारात घडली आहे.या घटनेमुळे संबंधित पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.10 goats died due to […]Read More
पुणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात इंटरनेटचे जाळे पसरविण्याकरता भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल ला मोठी आर्थिक ताकद दिली आहे. राज्यातही दुर्गम भागात इंटरनेट पोहचून तिथल्या ग्रामस्थांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता उद्यमी नेट,मिशन 500 असे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती बीएसएनलचे राज्यातील संचालक अरविंद व़रडनेरकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या आरोपाप्रकरणी ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Court summons to Uddhav Thackeray, Sanjay Raut राहुल […]Read More
सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज वाखरी नजिक संपन्न झाले. बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगणाचा सोहळा रंगला यामध्ये सर्वप्रथम विणेकरी व टाळकरी धावले. यानंतर अश्व रिंगणात धावले.Mauli’s round arena was held near Wakhri… यावेळी मानाच्या अश्विनी माऊली आणि विठुरायाच्या गजरात तीन फेऱ्या पूर्ण केल्या. यानंतर सर्वांनी माऊली माऊली […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता नेतेमंडळींनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा थेट आरोप केला. याला शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज भाजपाच्या बुथ […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतीक्षित अशा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक मुंबईत जाहीर करण्यात आलं. ५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हे सामने देशातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढत 15 ऑक्टोबरला अहमदाबाद इथे होणार आहे. राज्यात मुंबई आणि पुणे या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.भारतात पहिल्यांदाच आयोजित होत […]Read More