Month: June 2023

महानगर

उद्धव ठाकरेंनी महेबूबा मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून बसणं यासारखे दुर्दैव

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उद्धव ठाकरे हे आंधळेपणाने राजकारण करताना दिसत आहेत. मुफ्तीच्या काळात पाकिस्तानचे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न झाला, ज्या कारणास्तव आमच्यावर टीका केली गेली आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं यासारखे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे भाजपा द्वेशाने आणि सत्तेसाठी आंधळे झाले आहेत. म्हणून अशा प्रकारचे कृत्य करताना दिसत आहेत. देशप्रेमी जनता […]Read More

क्रीडा

महिलांसाठी IPL नंतर , आता महाराष्ट्र प्रीमियर लीग

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  IPL नंतर, MPL आणि स्मृती मानधना कर्णधार म्हणून आणि ऋतुराजची पत्नी उत्कर्षा देखील मैदानावर हजेरी लावेल. एमपीएल स्पर्धेचे रोमांचक सामने सध्या पाहायला मिळत आहेत. एमपीएल स्पर्धेचा समारोप 29 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याने होणार आहे. या लीगचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा उद्देश नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याचा […]Read More

पर्यटन

खाडीकिनारी नैसर्गिक तलाव, पक्षी अभयारण्य, वॉकिंग ट्रॅक बांधण्याचा निर्णय

खारघर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघरला नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल समुद्रकिनारा लाभला आहे, परंतु दुर्दैवाने तेथे कचरा टाकल्यामुळे खारघरला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खाडीकिनारी नैसर्गिक तलाव, पक्षी अभयारण्य, वॉकिंग ट्रॅक बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सध्या पाण्याची क्षमता, खोली, परिसरातील झाडे, खाडीतील उपलब्ध जागेचे सर्वेक्षण सुरू आहे. खारघर शहरात ४८ विविध पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, ज्यांना […]Read More

करिअर

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजस्थानमध्ये सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थान सरकारने राज्यभरात कनिष्ठ लेखापालासाठी 5190 आणि तहसील महसूल लेखापालासाठी 198 पदांची भरती केली आहे. यासाठी, 18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार 26 जुलैपर्यंत राजस्थान कर्मचारी निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. पगार भरती परीक्षेत […]Read More

Lifestyle

हेल्दी नाश्त्यासाठी पालक पराठा बनवा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सकाळी खूप धावपळ असते, त्यामुळे कमी वेळात बनवता येणारा नाश्ता सर्वांनाच आवडतो. पालक पराठा हा असाच एक खाद्य पदार्थ आहे जो अगदी सहज तयार होतो. चला जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी. पालक पराठा बनवण्यासाठी साहित्यमैदा – २ कपचिरलेला पालक – २ कपलसूण – 3 लवंगा (पर्यायी)आले चिरून – १/२ टीस्पूनहिरवी […]Read More

महानगर

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने जिंकले ”कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पदक.

ठाणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशी मानली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेत 20 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 10 अंश तापमानात आयोजित करण्यात येणारी 89 किलोमीटरची ही स्पर्धा अवघ्या 10 तास 58 मिनिटात पूर्ण करून ठाण्यातील रामनाथ मेंगाळ या वाहतूक पोलीस हवालदाराने देशाचे नाव अटकेपार नोंदले आहे. 11 जून […]Read More

महानगर

भटक्या मांजरांचे होणार लसीकरण आणि निर्बिजीकरण ….

पनवेल, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनवेल महानगर पालिकेच्यावतीने भटक्या मांजरांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण केंद्राचे उद्घाटन पोदी येथील श्वान नियंत्रण केंद्राच्या वरील मजल्यावरती आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. भटक्या मांजराच्या संख्येवर नियंत्रण आणणेकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी नसबंदी कायदा राबविण्याच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या […]Read More

विदर्भ

सूर्यालक्ष्मी कॉटन मिल ला आग, करोडोचे नुकसान

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील रामटेक पासून 10 किमी अंतरावर असलेल्या नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत कापूस, कापसाची गाठ, सुताचे बंडल, तयार कपड्याच्या गाठी आणि एक मशीन मिळून करोडोचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच रामटेक नगर परिषद अग्निशमन, कामठी […]Read More

आरोग्य

यंदा चंद्रभागातिरी टेंट हॉस्पिटल आणि बाईक ॲम्बुलन्स

सोलापूर दि २३ – पंढरपूर कडे निघालेल्या पालखी मधील आतापर्यंत जवळपास तीन लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे तसेच या वारी काळामध्ये वाळवंट परिसरात टेन्ट हॉस्पिटल ही संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. दरवर्षी आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर सरासरी 50 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होत असते मात्र यंदाच्या […]Read More

महाराष्ट्र

उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जून महीना संपत आला तरी अद्याप नैऋत्य मौसमी पावसाने राज्यात जोर धरलेला नाही. क्वचित एखादी सर येऊन हवेत गारवा निर्माण होत असला तरी शेतीवर आधारित असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची स्थिती आहे. पेरण्या आटोपून बळीराजा आता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. राज्यातील धरणांनी तळ गाठला असून सामान्य नागरिक […]Read More