नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पूर्वी मंकल म्हणून ओळखला जाणारा, गोलकोंडा किल्ला काकतिया राजांनी बांधला आणि राणी रुद्रमा आणि तिचा उत्तराधिकारी प्रतापरुद्र यांनी पूर्ण केला. तथापि, आज आपण पाहत असलेली रचना कुतुबशाही घराण्यातील सुलतान कुली कुतुब-उल-मुल्क यांनी नूतनीकरण केली होती, ज्याने गोलकोंडा हे आपल्या राज्यकारभाराचे केंद्र म्हणून निवडले होते. हा किल्ला एक अभियांत्रिकी चमत्कार […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकेरी-वापरलेले प्लास्टिक, ज्याला डिस्पोजेबल प्लास्टिक देखील म्हणतात, फेकून देण्याआधी फक्त एकदाच वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, पेंढ्या आणि खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग यांसारख्या या वस्तू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत कारण ते विघटित होण्यास आणि विषारी रसायने सोडण्यास शेकडो वर्षे लागतात. प्लास्टिक कचऱ्याचा आपल्या ग्रहावर घातक परिणाम होतो. ते आपल्या महासागरांना प्रदूषित करते […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत झपाट्याने विकसित होत आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे रोजगार बाजारही. देश विविध नवीन करिअर मार्गांचा उदय पाहत आहे जे नोकरी शोधणार्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. डिजिटलायझेशनच्या आगमनाने, रोजगार बाजार डेटा विश्लेषण, डिजिटल मार्केटिंग, अक्षय ऊर्जा आणि ई-कॉमर्स यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे. यामुळे या क्षेत्रात विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींची मागणी निर्माण […]Read More
वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यातील उमरी परीसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उपादन घेतात. यंदाही मोठ्या प्रमाणात या परिसरात कांद्याची लावगड करण्यात आली होती. मात्र ऐन कांदा काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो क्विंटल कांदा सडला. त्यामुळे लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील तीस वर्षापासून उमरी, ‘फुलउमरी, सोमेश्वर नगर, शेंदोना, […]Read More
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):– स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहातील 17 क्रमांकाची खोली सावरकर जयंतीनिमित्त आज सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली…आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या नंतर सर्वाना दर्शन घेण्यासाठी ही खोली उघड़ण्यात आली ..यावेळी […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल 1,100 १, मेट्रिक टन वजन असणारा सुमारे 100 मीटर लांबीचा पहिला गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी चमूने हे आव्हानात्मक लक्ष्य पूर्ण केले.एन विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर […]Read More
छ संभाजीनगर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जग प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर हा जंगली परिसर असून या भागात विविध वन्य प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणात राहतात. सध्या उन्हाळा सुरू झाला असून जंगलात या वन्य प्राण्यांना अन्न पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने काही वन्य प्राणी अजिंठा लेणी परिसरात अन्न पाण्याच्या शोधत इकडे तिकडे फिरत असतात. आज सकाळी […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्या मिठी नदीमध्ये अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत मासे दिसणे ही एक दुर्मिळ बाब मानली जात होती. त्याच मिठी नदीत काही ठिकाणी आज थोड्याफार प्रमाणात का होईना, मासे दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल प्रत्यक्षात आणणा-या ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची […]Read More