Month: May 2023

पर्यावरण

महाड एमआयडीसीत 400 झाडांची कत्तल झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हजारो झाडे तोडून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून, त्यामुळे सावली गमावली आहे. परिणामी, या उन्हाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणात जवळपास 400 झाडे तोडण्यात आली आहेत. ही कारवाई एमआयडीसीचे पर्यावरणीय समतोल बिघडू शकते, जी आधीच […]Read More

पर्यटन

मॅक्लिओडगंज हे मे महिन्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे

मॅक्लिओडगंज, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मॅक्लिओडगंज हे मे महिन्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. मॅक्लिओडगंज आणि धर्मशाळा यांना जोडणाऱ्या धौलाधर पर्वतांमध्ये कोरलेले उंच पाइन्स, रंगीबेरंगी रोडोडेंड्रन्स आणि लांब, वळणदार रस्ते येथे तुमचे स्वागत करतील. आणि एकदा तुम्ही तुमच्या नयनरम्य सभोवतालपासून व्यवस्थापित केल्यानंतर, तुम्हाला आढळेल की येथे करण्यासारखे बरेच काही आहे! McLeodganj is one of […]Read More

महाराष्ट्र

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत राहीलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांनी आज मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ आपल्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शरद […]Read More

करिअर

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कस्टम सर्व्हिस एजंट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कस्टम सर्व्हिस एजंट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत, ग्राहक सेवा एजंटच्या एकूण 1086 पदांवर भरती केली जाणार आहे. मात्र, या पदांसाठी परीक्षा आणि निकाल जाहीर होण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी प्रवेशपत्र जारी केले जाईल. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

यंदाच्या आषाढी यात्रेत मोबाईल बंदी नाही

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन सध्या सुरू झाले आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली.Mobile phones are not banned in this year’s Ashadhi Yatra या बैठकीमध्ये दर्शन रांगेचे व्यवस्थापन मंदिरातील अंतर्गत […]Read More

ट्रेण्डिंग

AI च्या मदतीने स्पॅम मेसेज आणि कॉल्स होणार ब्लॉक

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नको असलेले फोन कॉल्स आणि स्पॅम मेसेजेसमुळे त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. Jio, Airtel आणि Vodafone-Idea या देशातील मुख्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आजपासून त्यांच्या सिस्टीममध्ये स्पॅम मेसेज आणि कॉल्स ब्लॉक करण्यासाठी फिल्टर बसवल्याचे म्हटले आहे. AI (आर्टीफीशिअल इंटीलिजन्स) च्या मदतीने नेटवर्कवरच हे स्पॅम […]Read More

महाराष्ट्र

आजपासून सर्वसामान्यांना ६०० रूपयांत एक ब्रास वाळू

अहमदनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आजपासून ‘‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व […]Read More

ट्रेण्डिंग

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाले स्वस्त

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज महाराष्ट्र दिनानिमित्त हॉटेल व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सरासरी तब्बल 171.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. प्रमुख शहरांतील व्यावसायित सिलिंडरचे दरआजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1980 रुपयांऐवजी 1808.50 रुपयांना उपलब्ध आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 2028 रुपयांऐवजी […]Read More

पर्यावरण

पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यावर आस्मानी संकटाचे सावट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. गेल्या महिन्याभरापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्याच्या कमीपावसाच्या क्षेत्रातही नद्या-नाले वाहू लागले आहे, काढणीला आलेली पीके धोक्यात नष्ट होत आहेत. त्याच आता हवामान खात्याने या पूर्ण आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकरीवर्ग हवालदिल […]Read More